शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातूनच वनसंवर्धन, जलसंवर्धन शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:16 IST

येवला : शासकीय पातळीवर वृक्ष व जल संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविले जात असले तरी लोकसहभागातूनच वनसंवर्धन व जलसंवर्धन ...

येवला : शासकीय पातळीवर वृक्ष व जल संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविले जात असले तरी लोकसहभागातूनच वनसंवर्धन व जलसंवर्धन शक्य असल्याचे प्रतिपादन डॉ. गौतम कोलते यांनी केले.

येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘जागतिक वन दिवस’ व ‘जागतिक जल दिन’ संयुक्तपणे साजरा करण्यात आला. त्यानिमित्त ‘वृक्ष व जल संवर्धन काळाची गरज’ या विषयावर प्रा. डॉ. गौतम कोलते यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे होते. वनांच्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या ऱ्हासामुळे जागतिक तापमान वाढीचे संकट उभे राहिले आहे, निसर्गातील जैवविविधता धोक्यात आली आहे. एकूणच निसर्गाचा समतोल बिघडला आहे. हवामान बदलावर त्याचा विपरीत परिणाम होतो आहे. पशू-पक्ष्यांचे निवासस्थान नष्ट झाल्याने वन्य प्राणी मानवी वस्त्यांमध्ये येण्याचे प्रमाण वाढले आहे. एकूणच पृथ्वीच्या विनाशाकडे आपण जात आहोत. हे सर्व थांबवायचे असेल तर वनसंवर्धन केलेच पाहिजे, प्रत्येकाने एक तरी झाड लावावे, ते जगवावे असे आवाहन करून, लोकसहभागाशिवाय वनसंवर्धनाची मोहीम यशस्वी होऊ शकत नाही, असेही डॉ. कोलते म्हणाले. कार्यक्रमास उपप्राचार्य शिवाजी गायकवाड, पर्यवेक्षक प्रा. अरुण वनारसे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. विलास खैरनार, प्रल्हाद जाधव, सोमनाथ कुवर यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रास्ताविक प्रा. कैलास बच्छाव यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. धनराज धनगर यांनी केले. आभार प्रा. टी. एस. सांगळे यांनी मानले.

---------------------

येवला महाविद्यालयात ‘जागतिक वन दिवस’ व ‘जागतिक जल दिन’ संयुक्त कार्यक्रमप्रसंगी बोलताना प्रा. डॉ. गौतम कोलते. मंचावर प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे, उपप्राचार्य शिवाजी गायकवाड, प्रा. अरुण वनारसे व डॉ. धनराज धनगर. (२२ येवला २)

===Photopath===

220321\22nsk_33_22032021_13.jpg

===Caption===

२२ येवला २