शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

पेठच्या लाल मातीतील केशर आंब्याची परदेशी नागरिकांना भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:12 IST

चौकट- १५० रु. किलोचा दर कोरोनामुळे द्राक्ष निर्यातीला फटका बसला असला, तरी पेठमधील केशर आंब्याची मात्र चांगली निर्यात झाली. ...

चौकट-

१५० रु. किलोचा दर

कोरोनामुळे द्राक्ष निर्यातीला फटका बसला असला, तरी पेठमधील केशर आंब्याची मात्र चांगली निर्यात झाली. निर्यातक्षम आंब्याला १५० पासून १०० रुपये किलोचा दर शेतकऱ्यांना मिळाला, शिवाय व्यापारी जागेवर येऊन खरेदी करत असल्यामुळे वाहतूक आणि इतर खर्चाचीही बचत झाल्याने शेतकऱ्यांच्या हाती दोन पैसे शिल्लक राहिले.

कोट-

माझी दोन-अडीच एकरची आंबा बाग आहे. साधारणत: १,५०० केशर आंब्याची झाडे लावलेली आहेत. या बागेपासून मला पाच ते सहा टन उत्पादन मिळाले. त्यातील काही माल मुंबईच्या कंपनीने सुरुवातीला १५० रुपयांनी खरेदी केला. तो संपूर्णपणे निर्यात झाला. त्यानंतर, काही माल सह्याद्री ॲग्रो कंपनीला दिला होता, तोही निर्यात झाला. आंब्याची शेती पार्टटाइम म्हणूनही करता येते. कमी खर्च आणि कमी मेहनतीत चांगले उत्पन्न मिळत असल्याने, आदिवासी शेतकऱ्यांना हे पीक खूपच परवडत आहे. येथील आंब्याची चव कोकण आणि गुजरात येथील आंब्यांपेक्षा वेगळी असल्याने आमच्या आंब्याला परदेशात चांगली मागणी आहे.

- पद‌्माकर गवळी, आंबा उत्पादक शेतकरी, करंजाळी, ता.पेठ

चौकट-

कृषी विभागाने रोख रक्कम द्यावी

फळबाग लागवडीसाठी कृषी विभागाकडून मदत केली जात असली, तरी त्याच्या किचकत पद्धतीमळे सहसा कुणा ते घेण्यास धजावत नाही. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना रोपे दिली जातात, पण अनेक वेळा ही रोपे खराब निघतात. रोपे देण्यापेक्षा कृषी विभागाने रोख रक्कम दिल्यास शेतकरी आपल्या पद्धतीने रोपे खरेदी करू शकतील.