शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

पेठच्या लाल मातीतील केशर आंब्याची परदेशी नागरिकांना भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:12 IST

चौकट- १५० रु. किलोचा दर कोरोनामुळे द्राक्ष निर्यातीला फटका बसला असला, तरी पेठमधील केशर आंब्याची मात्र चांगली निर्यात झाली. ...

चौकट-

१५० रु. किलोचा दर

कोरोनामुळे द्राक्ष निर्यातीला फटका बसला असला, तरी पेठमधील केशर आंब्याची मात्र चांगली निर्यात झाली. निर्यातक्षम आंब्याला १५० पासून १०० रुपये किलोचा दर शेतकऱ्यांना मिळाला, शिवाय व्यापारी जागेवर येऊन खरेदी करत असल्यामुळे वाहतूक आणि इतर खर्चाचीही बचत झाल्याने शेतकऱ्यांच्या हाती दोन पैसे शिल्लक राहिले.

कोट-

माझी दोन-अडीच एकरची आंबा बाग आहे. साधारणत: १,५०० केशर आंब्याची झाडे लावलेली आहेत. या बागेपासून मला पाच ते सहा टन उत्पादन मिळाले. त्यातील काही माल मुंबईच्या कंपनीने सुरुवातीला १५० रुपयांनी खरेदी केला. तो संपूर्णपणे निर्यात झाला. त्यानंतर, काही माल सह्याद्री ॲग्रो कंपनीला दिला होता, तोही निर्यात झाला. आंब्याची शेती पार्टटाइम म्हणूनही करता येते. कमी खर्च आणि कमी मेहनतीत चांगले उत्पन्न मिळत असल्याने, आदिवासी शेतकऱ्यांना हे पीक खूपच परवडत आहे. येथील आंब्याची चव कोकण आणि गुजरात येथील आंब्यांपेक्षा वेगळी असल्याने आमच्या आंब्याला परदेशात चांगली मागणी आहे.

- पद‌्माकर गवळी, आंबा उत्पादक शेतकरी, करंजाळी, ता.पेठ

चौकट-

कृषी विभागाने रोख रक्कम द्यावी

फळबाग लागवडीसाठी कृषी विभागाकडून मदत केली जात असली, तरी त्याच्या किचकत पद्धतीमळे सहसा कुणा ते घेण्यास धजावत नाही. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना रोपे दिली जातात, पण अनेक वेळा ही रोपे खराब निघतात. रोपे देण्यापेक्षा कृषी विभागाने रोख रक्कम दिल्यास शेतकरी आपल्या पद्धतीने रोपे खरेदी करू शकतील.