शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

सामाजिक संस्थांकडून गरजूंना अन्नाची पाकिटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 21:15 IST

येवला : कोरोनामुळे रोजगार गमावलेल्या कष्टकरी, मजूर, बेघर नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून या घटकांसाठी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अन्नाची पाकिटे व पाणी उपलब्ध करून दिले आहे.

ठळक मुद्देयेवला : सातत्याने दोन महिने उपक्रम चालविण्याचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : कोरोनामुळे रोजगार गमावलेल्या कष्टकरी, मजूर, बेघर नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून या घटकांसाठी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अन्नाची पाकिटे व पाणी उपलब्ध करून दिले आहे.तहसीलदार रोहिदास वारूळे यांनी शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सामाजिक संस्थांना अन्नदान सहभागाबाबत आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत यातून येवला कांदा व्यापारी असोसिएशन, माणुसकी फाउण्डेशन व येवला सोशल मीडिया फोरम या तीन संस्थांनी एकत्र येत स्वत: अन्न शिजवून ते पाकिटातून वितरण करण्याची जबाबदारी स्वीकारली. यात कांदा व्यापारी असोसिएशनने शिधा बनविण्याचा संपूर्ण खर्च उचलला असून, त्यांच्याकडील तयार अन्नाची पाकिटे माणुसकी फाउण्डेशन व येवला सोशल मीडिया फोरमचे कार्यकर्ते गरजूंपर्यंत पोहोचवित आहेत. सुमारे दोन महिने हा उपक्र म सातत्याने चालविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अन्न पाकिटे वितरित करताना राहुल लोणारी, किरणसिंग परदेशी, योगेश सोनवणे, सुभाष गांगुर्डे, तरंग गुजराथी, भूषण शिनकर, अक्षय तांदळे आदी कार्यकर्ते मास्क, हॅण्डग्लोज घालून आपली सुरक्षा व योग्य अंतर राखून कर्तव्य पार पाडीत आहेत.माणुसकी फाउण्डेशनचे अल्केश कासलीवाल, येवला सोशल मीडिया फोरमचे समन्वयक अविनाश शिंदे या उपक्र माचे नियोजन करीत असून, नागरिकांकडून या संस्था व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले जात आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsinnar-acसिन्नर