शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

गोरगरिबांसाठी धान्याची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 00:28 IST

सिन्नर : लॉकडाउनमुळे तालुक्यातीलअडचणीत आलेल्या गोरगरिबांना व हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या कुटुंबीयांना १५ ते २० दिवसांच्या किराणा वाटपाचे काम ‘युवा मित्र’कडून अखंडरीत्या सुरू आहे.

सिन्नर : लॉकडाउनमुळे तालुक्यातीलअडचणीत आलेल्या गोरगरिबांना व हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या कुटुंबीयांना १५ ते २० दिवसांच्या किराणा वाटपाचे काम ‘युवा मित्र’कडून अखंडरीत्या सुरू आहे. यासाठी अनेकजण स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन मदत करीत असून, यात आता आशापूर व भाटवाडी येथील गावकऱ्यांची भर पडली आहे.आशापूर येथील गावकºयांनी पुढाकार घेत गावातून ९ क्विंटल गहू व ५० किलो तांदूळ तर भाटवाडी ग्रामस्थांकडून ६ क्विंंटल गहू संस्थेचे संस्थापक व कार्यकारी संचालक सुनील पोटे यांच्याकडे सुपूर्द केले आहे. पहिला लॉकडाउन संपण्याच्या आधीच सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढविल्यामुळे अनेक हातावर पोट असणाºया अनेक मजुरांना पुन्हा आपण कामावर रुजू होणार व रोजाचा पैसा घरात येऊन दोन वेळच्या जेवणाची सोय होणाºया अपेक्षेचा हिरमोड झाला, मात्र अशा गोरगरिबांना किराणा मालाचे वाटप करण्याचे काम ‘युवा मित्र’ कडून नियमित सुरू आहे. याचसाठी अनेक जण मदतीचा हात पुढे करीत असून, यावेळी आशापूर व भाटवाडी येथील तरुणांनी व गावकºयांनी पुढाकार घेऊन ‘युवा मित्र’च्या या समाजकार्यात आपली मदत दिली आहे. यासाठी संस्थेतर्फे ‘जलसमृद्धी’ उपक्रमांतर्गत आशापूर गावात स्थापन झालेल्या ‘जय हनुमान पाणी वापर संस्थेने व सरपंचांनी लोकांना ‘युवामित्र’च्या या कार्यात मदत करण्याचे आवाहन केले होते.

टॅग्स :Nashikनाशिक