शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता वाहतूक नियमांचे पालन करा : फतनानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:19 IST

दाभाडी - प्रत्येक नागरिकाने वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. रस्त्यावरील वाढत्या अपघातांना आपणच जबाबदार असतो. आपली सुरक्षितता आपण ...

दाभाडी - प्रत्येक नागरिकाने वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. रस्त्यावरील वाढत्या अपघातांना आपणच जबाबदार असतो. आपली सुरक्षितता आपण ठेवावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संजय फतनानी यांनी केले. राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा सप्ताहांतर्गत आई प्रतिष्ठान व शहर वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने मुंगसे उपबाजार आवारात शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर व ट्रेलरला रिफ्लेक्टर लावण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र दिघे, सल्लागार सतीश मांडवडे, कार्याध्यक्ष प्रवीण शिंदे, समीर मराठे, प्रोजेक्ट चेअरमन उमेश पवार, संदीप पठाडे, वाहतूक पोलीस अधिकारी दिनेश जाधव, ज्ञानेश्वर नवरे, राजेंद्र गोसावी, मोहन आहेर, ओंकार शेरे उपस्थित होते. फतनानी म्हणाले, अपघात रोखण्यासाठी शिस्त महत्त्वाची आहे. रात्रीच्यावेळी महामार्गावर दुचाकी चालवू नये, हेल्मेट वापरण्याची गरज आहे. यावेळी प्रवीण शिंदे व पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर नेवरे यांनी वाहतूक नियम व त्यासंबंधीची माहिती दिली. यावेळी विनोद जाधव, अनिल शेलार आदींसह शेतकरी उपस्थित होते.