शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

त्रिसूत्रीचे पालन करून धम्म आचरण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:33 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या बौद्ध धर्मानुसार प्रत्येकाने आपल्या कथनी आणि करणीतून प्रज्ञा, शील, चारित्र्य या त्रिसूत्रींमधून आपण बौद्ध असल्याचे दाखवून द्यावे. तेव्हाच खºया अर्थाने बौद्ध धम्म संपन्न होईल, असे प्रतिपादन चैत्यभूमी येथील भन्ते करुणानंद यांनी केले.

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या बौद्ध धर्मानुसार प्रत्येकाने आपल्या कथनी आणि करणीतून प्रज्ञा, शील, चारित्र्य या त्रिसूत्रींमधून आपण बौद्ध असल्याचे दाखवून द्यावे. तेव्हाच खºया अर्थाने बौद्ध धम्म संपन्न होईल, असे प्रतिपादन चैत्यभूमी येथील भन्ते करुणानंद यांनी केले.गोल्फ क्लब येथे दहा दिवसांच्या अखिल भारतीय समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, बीएमए ग्रुप यांच्या वतीने महाबौद्ध धम्म मेळावा व महाश्रामणेर शिबिराच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भदन्त ज्ञानज्योती, भदन्त प्रज्ञा बोधी, माजी नगरसेवक उषा अहिरे, वसंतराव नाईक महामंडळाचे संचालक रमेश बनसोड, राहुल बच्छाव, विजयकुमार खंडागळे, योगेश जाधव, मोहन अढांगळे, रमेश जगताप, भाउराव वानखेडे, चंद्रकांत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. भन्ते करुणानंद म्हणाले की, आज समाजाची अवस्था अतिशय बिकट आहे. आज आपण दुसºया समाजाला नावे ठेवतो, परंतु कुंपणच शेत खात असताना शेजाºयाशी भांडून काय फायदा, असे परखड विचार त्यांनी मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्रिसूत्री कार्यक्र म जाहीर केला होता. परंतु तो कार्यक्र मदेखील आज यशस्वी होऊ शकलेला नाही, ही शोकांतिका आहे. वर्तमान स्थितीत समाजाचे अवलोकन केले तर समाजाची धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक स्थिती निराशाजनक आहे. असेही ते म्हणाले. भदन्त ज्ञानज्योती यांनी सांगितले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या बौद्ध धम्माची आज निर्मिती होण्याची गरज आहे. प्रास्ताविक रमेश बनसोड यांनी केले. बनसोड म्हणाले की, प्रत्येक घरातून एक श्रामणेर निर्माण करण्याची आज गरज आहे. आपल्या समाजाची ओळख निर्माण होईल असे कार्य करण्याची आवश्यकता आहे. मोहन अढांगळे यांनी कार्यक्र माची भूमिका स्पष्ट केली. सूत्रसंचालन चंद्रकांत गायकवाड यांनी केले.