शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

आचाºयांकडून फराळ बनवून घेण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:13 IST

दिवाळी सुरू झाली असून, कच्चा माल देऊन आचाºयांकडून फराळाचे पदार्थ करून घेण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. लक्ष्मीपूजनापासून अनेकांना कार्यालयीन सुट्या मिळणार असल्याने आणि पुरेसा वेळ हाती नसल्याने या पर्यायाचा स्वीकार होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. श्रम, वेळेची बचत होत असल्याने आणि आपल्या घरचेच घटक पदार्थ वापरून आपल्या नजरेसमोर फराळाचे पदार्थ तयार करून मिळत असल्याने हा पर्याय महिलावर्गात लोकप्रिय होत चालला आहे.

नाशिक : दिवाळी सुरू झाली असून, कच्चा माल देऊन आचाºयांकडून फराळाचे पदार्थ करून घेण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. लक्ष्मीपूजनापासून अनेकांना कार्यालयीन सुट्या मिळणार असल्याने आणि पुरेसा वेळ हाती नसल्याने या पर्यायाचा स्वीकार होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. श्रम, वेळेची बचत होत असल्याने आणि आपल्या घरचेच घटक पदार्थ वापरून आपल्या नजरेसमोर फराळाचे पदार्थ तयार करून मिळत असल्याने हा पर्याय महिलावर्गात लोकप्रिय होत चालला आहे.  ठिकाठिकाणी आचारी भट्ट्या लावल्या असून सकाळपासून चिवडा, शेव, चकली, करंजी, अनारसे, कडबोळ्या, पापड्या, मठरी, लाडू असे पदार्थ बनवून घेतले जात आहेत. बनवून देण्याचे दर किफायतशीर असल्याने महिलावर्गाकडून या प्रकाराला पसंती दिली जात आहे. काही वर्षांपासून घरी फराळ बनविण्याऐवजी कच्चा माल देऊन फराळ करून घेण्याकडे महिलांचा कल वाढला आहे. त्यामुळे आचारीकडे महिलावर्गाची गर्दी वाढत आहे.  दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घराघरात आवरासावर, सजावट, खरेदी आदींची धावपळ दिसून येत आहे. दिवाळीत फळालाही तितकेच महत्त्व आहे, परंतु दिवसेंदिवस वाढणाºया महागाईमुळे मुलांचे शिक्षण, किराणा, आजारपण, घरसंसार चालण्यासाठी पतीबरोबरच महिलावर्गही नोकरी करतात. त्यामुळे घरी फराळाची तयारी करणे अशक्य होऊ लागले आहे. त्यासाठी बहुतेक किराणा दुकानांसमोर आचारी फराळ साहित्य घेऊन समोरच फराळ तयार करून देत आहेत. महिला वर्गाचे कामही सोपे होत आहे.शेव, चिवडा, शंकरपाळे, चकली यांसह विविध फराळांचे पदार्थ तयार करून घेण्यासाठी सकाळपासून सायंकाळपर्यंत महिलावर्ग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.   सदर पदार्थ आचारी किलोच्या भावाने करून देत असल्याने वेळ आणि आर्थिक फायदा होत असल्याचे महिलांचे म्हणणे आहे. याचप्रमाणे किराणा, इंधन, वेळ, श्रम या साºयांचे गणित करून येणारा खर्च लक्षात घेता दुकाने, बचतगटांचे मेळावे आदी ठिकाणांहून फराळाचे तयार पदार्थ घेण्यावरही भर दिला जात आहे.    गरजेनुसार व आवडीनुसार अर्धा किलो ते ५ किलोपर्यंत चिवडा, चकली, शेव, करंजी आदी माल विकत घेतला जात आहे.