शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

महामार्गावरील उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:15 IST

मुंबई-आग्रा महामार्गावरील सर्वात लांबीच्या उड्डाणपुलाला के. के. वाघ महाविद्यालयाजवळ नवीन उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाला जोडण्याचे काम हाती घेण्यात आले ...

मुंबई-आग्रा महामार्गावरील सर्वात लांबीच्या उड्डाणपुलाला के. के. वाघ महाविद्यालयाजवळ नवीन उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाला जोडण्याचे काम हाती घेण्यात आले असून, सदर कामासाठी दीड महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. आगामी ४५ दिवसात नवीन उड्डाणपूल जोडणीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे सुरक्षितता म्हणून सदरच्या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. जुन्या उड्डाण पुलावरून धुळे बाजूने येणारी वाहने द्वारका येथून खाली उतरविण्यात येणार आहेत. तर द्वारका येथून वाहने कन्नमवार पूल, ट्रॅक्टर हाऊस, तपोवन चौफुली, संतोष टी पॉईंट, स्वामी नारायण चौकातून, अमृतधाम चौफुली मार्गे धुळ्याकडे जातील, तसेच रॅम्पवरून पुलावर जाण्यास मनाई केली आहे.

धुळ्याकडे जाणाऱ्या वाहनांना सर्विस रस्त्याने क. का. वाघ ते अपोलो हॉस्पिटलपर्यंत उजव्या हाताने वळण घेऊन पुढे स्वामीनारायण चौक संतोष टी पॉईंट, तपोवन क्रॉसिंग ट्रॅक्टर हाऊस पुढे द्वारका उड्डाणपूल प्रवास करावा लागणार आहे.

वाहतूक बदलासाठी १६ पॉइंट तयार करण्यात आले असून, त्यासाठी दोन अधिकारी डझनभर वाहतूक पोलीस आणि ६० ट्रॅफिक वॉर्डन नेमण्यात येणार आहे.