शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'व्होट क्रॉसिंग'वर सर्वात मोठा दावा
2
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
3
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
4
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
5
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
6
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
7
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
8
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
9
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
10
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
11
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
12
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
13
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
14
Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
15
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
16
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
17
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
18
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
19
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
20
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

पाच वर्षांत सोयाबीन ११००, तर ज्वारी ९९५ रुपयांनी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:17 IST

मागील पाच वर्षांचा आढावा घेतल्यास खरीप हंगामातील भात, बाजरी, ज्वारी, मका, कापूस, सोयाबीन, तीळ, रागी, आदी पिकांच्या दरात दरवर्षी ...

मागील पाच वर्षांचा आढावा घेतल्यास खरीप हंगामातील भात, बाजरी, ज्वारी, मका, कापूस, सोयाबीन, तीळ, रागी, आदी पिकांच्या दरात दरवर्षी सातत्याने कमी अधिक प्रमाणात वाढ झाली आहे. २०१६-१७ च्या खरीप हंगामात भाताला १४७० रुपये प्रति क्विंटल, तर २०२०-२१ मध्ये हाच दर १८६८ रुपये इतका करण्यात आला आहे. पाच वर्षांत भाताच्या दरात ३९८ रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान, केवळ हमीभाव वाढवून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत नाही, तर खुल्या बाजारातही या किमतीपेक्षा कमी दराने माल घेणाऱ्या व्यापाऱ्यांवर शासनाने कारवाई करायला हवी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. हमीभाव केवळ शासकीय खरेदी केंद्रांवरच दिला जात असल्याने सर्वच शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नाही. याबाबत शासनाने उपाय योजना करण्याची गरज असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.

चौकट-

मागील पाच वर्षांत प्रमुख पिकांच्या दरात झालेली वाढ

भात -३९८ , हायब्रीड ज्वारी - ९९५, बाजरी - ८२०, मका -४८५, सोयाबीन -११०५ , कापूस -१६५५

चौकट-

महागाईचा वाढता आलेख पाहता पिकांच्या हमीदरात शासनाने वाढ केली असली तर खते, बियाणे, मशागत, मजुरी या सर्वांचे दर वाढल्याने पिकांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे दर वाढूनही प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हातात फारसे काही पडत नाही. त्यातच खुल्या बाजारात हंगामाच्या काळात हमीभावापेक्षाही कमी दराने खरेदी केली जात असते. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.