शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

पाच वर्षांत सोयाबीन ११००, तर ज्वारी ९९५ रुपयांनी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:17 IST

मागील पाच वर्षांचा आढावा घेतल्यास खरीप हंगामातील भात, बाजरी, ज्वारी, मका, कापूस, सोयाबीन, तीळ, रागी, आदी पिकांच्या दरात दरवर्षी ...

मागील पाच वर्षांचा आढावा घेतल्यास खरीप हंगामातील भात, बाजरी, ज्वारी, मका, कापूस, सोयाबीन, तीळ, रागी, आदी पिकांच्या दरात दरवर्षी सातत्याने कमी अधिक प्रमाणात वाढ झाली आहे. २०१६-१७ च्या खरीप हंगामात भाताला १४७० रुपये प्रति क्विंटल, तर २०२०-२१ मध्ये हाच दर १८६८ रुपये इतका करण्यात आला आहे. पाच वर्षांत भाताच्या दरात ३९८ रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान, केवळ हमीभाव वाढवून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत नाही, तर खुल्या बाजारातही या किमतीपेक्षा कमी दराने माल घेणाऱ्या व्यापाऱ्यांवर शासनाने कारवाई करायला हवी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. हमीभाव केवळ शासकीय खरेदी केंद्रांवरच दिला जात असल्याने सर्वच शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नाही. याबाबत शासनाने उपाय योजना करण्याची गरज असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.

चौकट-

मागील पाच वर्षांत प्रमुख पिकांच्या दरात झालेली वाढ

भात -३९८ , हायब्रीड ज्वारी - ९९५, बाजरी - ८२०, मका -४८५, सोयाबीन -११०५ , कापूस -१६५५

चौकट-

महागाईचा वाढता आलेख पाहता पिकांच्या हमीदरात शासनाने वाढ केली असली तर खते, बियाणे, मशागत, मजुरी या सर्वांचे दर वाढल्याने पिकांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे दर वाढूनही प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हातात फारसे काही पडत नाही. त्यातच खुल्या बाजारात हंगामाच्या काळात हमीभावापेक्षाही कमी दराने खरेदी केली जात असते. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.