शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

कळवणमध्ये पाच दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 01:02 IST

कळवण : शहर व तालुक्यात कोरोना रु ग्णाच्या आकड्याने शंभरी पार केली असून कळवण व अभोणा शहरात कोरोनाबाधिताची संख्या व दररोज रुग्ण आढळून येत असल्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कळवण शहरात दि १६ ते २० सप्टेंबरपर्यंत पाच दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे.

कळवण : शहर व तालुक्यात कोरोना रु ग्णाच्या आकड्याने शंभरी पार केली असून कळवण व अभोणा शहरात कोरोनाबाधिताची संख्या व दररोज रुग्ण आढळून येत असल्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कळवण शहरात दि १६ ते २० सप्टेंबरपर्यंत पाच दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. विशेष म्हणजे जुलै महिन्यात याच तारखेदरम्यान जनता कर्फ्यू पाळण्यात आला होता.आमदार नितीन पवार यांच्या सूचनेनुसार कळवण व्यापारी महासंघाने याबाबत पुढाकार घेऊन अत्यावश्यक सेवा वगळता सर्वं व्यवसाय, व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय सर्वपक्षीय पदाधिकारी व व्यापारी महासंघ बैठकीत घेण्यात आला. कळवण व्यापारी महासंघ, सर्वपक्षीय पदाधिकारी व नगरपंचायत पदाधिकारी व शासकीय अधिकारी यांनी एकत्र बैठक घेऊन जनता कर्फ्यूबाबत चर्चा करु न सर्वानुमते निर्णय घ्यावा, अशी सूचना आमदार नितीन पवार यांनी सोमवारच्या शासकीय अधिकारी व व्यापारी बांधव यांच्या बैठकीत केली होती.त्यानुसार हरी ओम लॉन्स बैठकीत जनता कर्फ्यूवर शिक्कामोर्तब करण्यात आला. कळवण शहरातील नागरिक वा व्यापारी बांधवानी प्रशासनाला सहकार्य करु न दिशा निर्देशाचे पालन करु न जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन आमदार नितीन पवार यांनी केले आहे.जनता कर्फ्यू बैठकीत नगरपंचायत मुख्याधिकारी डॉ सचिन पटेल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुधीर पाटील, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी शासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले नाहीतर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला. जेष्ठ नेते रविंद्र देवरे, नंदकुमार खैरनार, राजेंद्र भामरे, मोहनलाल संचेती,नगरसेवक अतुल पगार विलास शिरोरे, दीपक महाजन, गंगाधर गुंजाळ, विजय जाधव, महेश महाजन यांनी जनता कर्फ्यू संदर्भात आपली भूमिका मांडली.बैठकीला नगराध्यक्षा रोहिणी महाले, जितेंद्र पगार, निंबा पगार, दशरथ बच्छाव, प्रकाश संचेती, जितेंद्र कापडणे, नगरसेवक बाळासाहेब जाधव, नगरसेविका सुरेखा जगताप नितीन वालखडे , कुमार रायते , संदीप पगार, विनोद मालपुरे सागर खैरनार उमेश सोनवणे, सागर वाणी, मुन्ना काकुळते, स्वप्नील शिरोरे, भूषण शिरोरे शांताराम जाधव आदी उपस्थित होते.दि 16ते 20 सप्टेंबर पर्यंत मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.जनता कर्फ्यूमध्ये मेडिकल व हॉस्पिटल वगळून बाकी सर्व सेवा बंद राहणार असून, शहरिहतासाठी शहरवासीयांनी जनता कर्फ्यूचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन आमदार नितीन पवार व सर्वपक्षीय पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, व्यापारी महासंघ यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल