शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

आधी प्रबोधन, नंतर दंडुक्याचा प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:14 IST

शहरात ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी करीत विनाकारण फिरणाऱ्यांची कसून चौकशी केल्याने गर्दी कमी झाल्याचे दिसले तर जनता कर्फ्यू सुरू असल्याने ...

शहरात ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी करीत विनाकारण फिरणाऱ्यांची कसून चौकशी केल्याने गर्दी कमी झाल्याचे दिसले तर जनता कर्फ्यू सुरू असल्याने तुरळक गर्दी वगळता शांतता दिसून आली. कळवण शहरात सोमवारपासून ते रविवारपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. दुकाने बंद असली तरी नागरिकांची वर्दळ कायम असल्याचे चित्र बुधवारपर्यंत होते.

मात्र राज्यात गेल्या बुधवारपासून संचारबंदी लागू झाल्यानंतर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात येऊन कळवणचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण

पोलिसांनी नाकेबंदी करून बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी करायला सुरुवात केली. पोलीस कारवाईमुळे विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे चित्र आज दिसून आले.

फोटो - १५कळवण संचारबंदी

कळवण बसस्थानकाजवळ वाहनांची कसून चौकशी करताना पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड, वाहतूक पोलीस सचिन राऊत आदी.

===Photopath===

150421\15nsk_58_15042021_13.jpg

===Caption===

फोटो - १५कळवण संचारबंदी कळवण बस स्थानकाजवळ वाहनांची कसून चौकशी करतांना पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड,वाहतूक पोलीस सचिन राऊत आदी.