शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

बाजार समितीतील पत्र्यांच्या गाळ्यांना आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 00:25 IST

पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेठरोडवर असलेल्या शरदचंद्र पवार बाजार समितीत पत्र्यांच्या गाळ्यांना आग लागल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता घडली. या पत्र्यांच्या गाळ्यात ठेवलेले गवत, कागदी खोके जळून खाक झाले.

पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेठरोडवर असलेल्या शरदचंद्र पवार बाजार समितीत पत्र्यांच्या गाळ्यांना आग लागल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता घडली. या पत्र्यांच्या गाळ्यात ठेवलेले गवत, कागदी खोके जळून खाक झाले.  या आगीच्या घटनेत अंदाजे दोन लाख रु पयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. बाजार समिती आवारात व्यापारी वर्गासाठीपत्र्याचे गाळे उभारले आहे. बुधवारच्या दिवशी संध्याकाळी बाजार समिती आवारात असलेल्या गाळ्याजवळ जागेचे लेव्हलिंग  काम सुरू होते. यासाठी बाजूला असलेले गाजर गवत पेटवूनदिल्याने आग गाळ्यांपर्यंत पोहोचली. सदर पत्र्यांच्या गाळ्यात गवत आणि खोके असल्याने क्षणार्धात आग पसरली.या घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना कळविण्यात आली. जवानांनी घटनास्थळी धाव घेत दोन पाण्याच्या बंबांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली.

टॅग्स :Nashikनाशिक