शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

अखेर करंजवण धरणातून पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:16 IST

कादवा नदीपात्र कोरडे पडल्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली होती. मात्र, करंजवण धरणातील पाणी कादवा नदीपात्रात ...

कादवा नदीपात्र कोरडे पडल्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली होती. मात्र, करंजवण धरणातील पाणी कादवा नदीपात्रात सोडल्यामुळे पालखेड धरण क्षेत्रासह कादवा परिसरातील पाणी योजनांना नवसंजीवनी मिळाली आहे.

गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून कादवा नदीपात्र कोरडे पडल्यामुळे कादवा परिसरामध्ये जनावरांसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्याचप्रमाणे सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग सतत वाढत असल्यामुळे या परिसरामध्ये पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच करंजवण, ओझे, लखमापूर, म्हैळुस्के गावामध्ये अंत्यविधी, राख, दशक्रिया विधी तसेच पिंडदानासाठीसुद्धा कादवा नदीत पाणी राहिले नव्हते. दरम्यान, सोमवारी कादवा नदीत सोडलेल्या पाण्यामुळे परिसरासह पालखेड धरणक्षेत्रातील गावांनी समाधान व्यक्त केले आहे.

फोटो -१७ करंजवण डॅम

===Photopath===

170521\17nsk_52_17052021_13.jpg

===Caption===

फोटो -१७ करंजवण डॅम