शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

अखेर लोहशिंगवे धरणातून सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 01:45 IST

नांदगाव : पाणी सोडा, पाणी सोडू नका... या वादात अखेर विविध प्रशासनांनी उडी घेतल्याने लोहशिंगवे धरणातून गुरुवारी (दि.१८) तीन वाजता पाणी शाकांबरी नदीपात्रात सोडण्यात आले.

ठळक मुद्देलोहशिंगवे व भालूर या गावातील ग्रामस्थ पाण्यासाठी आले होते.

नांदगाव : पाणी सोडा, पाणी सोडू नका... या वादात अखेर विविध प्रशासनांनी उडी घेतल्याने लोहशिंगवे धरणातून गुरुवारी (दि.१८) तीन वाजता पाणी शाकांबरी नदीपात्रात सोडण्यात आले.पाण्याचा लाभ भालूर क्षेत्रातील शेतकरी वर्गास होणार आहे. लोहशिंगव्याच्या धरणावर मंगळवारी (दि.१६) रात्री १० वाजता लोहशिंगवे व भालूर या गावातील ग्रामस्थ पाण्यासाठी आले होते.रात्रीच्या वादावादी नंतर बुधवारी (दि.१७) भालूरकरांनी पाणी सोडले नाही तर आमरण उपोषण करू असे तहसीलदारांना पत्र दिले.शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी जल संधारण विभागाकडे २५,२०० रु. ची रक्कम अदा केली होती. पैसे भरून ही लोहशिंगवे येथील काही शेतकऱ्यांनी खोडसाळपणा करून गेट बंद पाडले व शासकीय कर्मचारी यास दमदाटी केल्याचे तीव्र पडसाद उमटले.गुरुवारी कळवणच्या उपअभियंता वैशाली ठाकरे, शाखा अभियंता सुनील गांगुर्डे, चौकीदार त्र्यंबक भोकनाळ व ताडगे यांच्या उपस्थितीत पाणी सोडण्यात आले.तत्पूर्वी नांदगाव पोलीस निरीक्षक अनिल कातकाडे यांच्याकडे बैठक झाली. बैठकीस शिवसेना तालुका प्रमुख किरण देवरे, गुलाब भाबड, लोहशिंगवेचे माजी सरपंच नथू हेंबाडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परसराम शिंदे, पोपट सानप, पोपट गुळवे, भारत काकड, राजेंद्र तळेकर आदी उपस्थित होते.(१८ नांदगाव वॉटर)लोहशिंगवे धरणातून पाणी कालव्यात सुटले तो क्षण.

टॅग्स :water transportजलवाहतूकagricultureशेती