शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मालेगाव तालुक्यात चाराटंचाई; पशुधन धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 16:47 IST

मालेगाव : तालुक्यातील खरीप हंगाम धोक्यात आला असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळल्याने तालुका दुष्काळाच्या दृष्टचक्रात अडकला आहे. चारा व पाणीटंचाईमुळे तालुक्यातील पशुधन धोक्यात आले आहे.

तालुक्यातील शेतकºयांनी रिमझिम पावसावर खरीपाच्या पेरण्या केल्या होत्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. तालुक्यात केवळ १७५ मीमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात ९५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. ७६ हजार ९३० हेक्टरवरील खरीपाची पिके पावसाअभावी धोक्यात आली आहेत. पाऊस पडत नसल्याने शेतकºयांनी खरीप पिकांवर रोटर फिरवण्यास सुरूवात केली आहे. यंदा खरीपाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तर शेती व्यवसायाला पुरक समजला जाणारा दुग्ध व्यवसायही अडचणीत आला आहे.तालुक्यात खरीपाचा २ लाख १२ हजार ३२ तर रब्बीचा २ लाख ३८ हजार २१ मेट्रीक टन चारा शिल्लक होता. तालुक्यातील १ लाख ४९ हजार ९२० इतक्या पशुधनासाठी प्रतिमहिना २ लाख ४३ हजार ८९ मेट्रीक टन चाºयाची आवश्यकता असते. मात्र सद्यस्थितीत ३१ आॅगस्ट पर्यंत पुरेल इतकाच चारा शिल्लक आहे. आॅगस्ट महिना उजाडूनही तालुक्यात दमदार पाऊस झाला नाही. तालुक्याची सरासरी पर्जन्यमान ४४० मिली मीटर आहे. यंदा १७५ मिली मीटरच पाऊस पडला आहे. गिरणा नदी किनार व पाट कालव्याच्या लाभ क्षेत्रातील पिके तग धरुन आहेत.आठवड्याभात दमदार पाऊस झाला नाही तर खरीपाचा हंगाम वाया जाऊन दुबार पेरणीचे संकट शेतकºयांवर ओढावण्याची शक्यता आहे.

टॅग्स :agricultureशेती