शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

मालेगाव तालुक्यात चाराटंचाई; पशुधन धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 16:47 IST

मालेगाव : तालुक्यातील खरीप हंगाम धोक्यात आला असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळल्याने तालुका दुष्काळाच्या दृष्टचक्रात अडकला आहे. चारा व पाणीटंचाईमुळे तालुक्यातील पशुधन धोक्यात आले आहे.

तालुक्यातील शेतकºयांनी रिमझिम पावसावर खरीपाच्या पेरण्या केल्या होत्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. तालुक्यात केवळ १७५ मीमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात ९५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. ७६ हजार ९३० हेक्टरवरील खरीपाची पिके पावसाअभावी धोक्यात आली आहेत. पाऊस पडत नसल्याने शेतकºयांनी खरीप पिकांवर रोटर फिरवण्यास सुरूवात केली आहे. यंदा खरीपाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तर शेती व्यवसायाला पुरक समजला जाणारा दुग्ध व्यवसायही अडचणीत आला आहे.तालुक्यात खरीपाचा २ लाख १२ हजार ३२ तर रब्बीचा २ लाख ३८ हजार २१ मेट्रीक टन चारा शिल्लक होता. तालुक्यातील १ लाख ४९ हजार ९२० इतक्या पशुधनासाठी प्रतिमहिना २ लाख ४३ हजार ८९ मेट्रीक टन चाºयाची आवश्यकता असते. मात्र सद्यस्थितीत ३१ आॅगस्ट पर्यंत पुरेल इतकाच चारा शिल्लक आहे. आॅगस्ट महिना उजाडूनही तालुक्यात दमदार पाऊस झाला नाही. तालुक्याची सरासरी पर्जन्यमान ४४० मिली मीटर आहे. यंदा १७५ मिली मीटरच पाऊस पडला आहे. गिरणा नदी किनार व पाट कालव्याच्या लाभ क्षेत्रातील पिके तग धरुन आहेत.आठवड्याभात दमदार पाऊस झाला नाही तर खरीपाचा हंगाम वाया जाऊन दुबार पेरणीचे संकट शेतकºयांवर ओढावण्याची शक्यता आहे.

टॅग्स :agricultureशेती