शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

भीती हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू :  नरेंन गोईदानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:32 IST

भीती हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू असून जीवनात असामान्य कर्तृत्व करायचे असेल तर सर्वप्रथम मनात असलेल्या भीतीला पराभूत करण्याची गरज आहे. मनात भीती बाळगल्याने आपल्यामधील क्षमतांचा विसर पडतो आणि कायम मनात भीती बाळगल्याने आपल्याला आपल्या क्षमता विसरण्याची सवयी होऊन त्याचा परिणाम कामावर होतो.

नाशिक : भीती हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू असून जीवनात असामान्य कर्तृत्व करायचे असेल तर सर्वप्रथम मनात असलेल्या भीतीला पराभूत करण्याची गरज आहे. मनात भीती बाळगल्याने आपल्यामधील क्षमतांचा विसर पडतो आणि कायम मनात भीती बाळगल्याने आपल्याला आपल्या क्षमता विसरण्याची सवयी होऊन त्याचा परिणाम कामावर होतो. त्यातून विविध प्रकारची संकटे निर्माण होत असल्याचे प्रतिपादन लाइफ स्कूलचे संस्थापक नरेंन गोईदानी यांनी केले.के. के. वाघ शिक्षण संस्थेतर्फे रावसाहेब थोरात सभागृहात मंगळवारी (दि.१९) कर्मवीर काकासाहेब वाघ स्मृती व्याख्यानमालेचे ४८ वे पुष्प गुंफताना नरेंन गोईदानी यांनी ‘चलो कुछ कमाल करें’ या विषयावर व्याख्यान देताना मनुष्याच्या जीवनात भीतीमुळे होणारे परिणाम याविषयी मार्गदर्शन करताना त्यापासून दूर राहण्याचे विविध पर्यायही सुचविले. ते म्हणाले, की जीवनात अनेक आव्हाने येतील, अपयशाला सामोरे जावे लागेल. परंतु प्रतिकाराची शक्ती आपल्यात असेल तर आपल्यावर भीती हावी होणार नाही. चांदोरी येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर उपासनी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या व्याख्यानप्रसंगी व्यासपीठावर के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एन. नांदूरकर, तंत्रनिकेतनचे प्राचार्य पी. टी. कडवे, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एस. जैन, चांदोरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. जी. वाघ, प्रा. डॉ. एस. एस. साने आदी उपस्थित होते.

टॅग्स :collegeमहाविद्यालयcultureसांस्कृतिक