शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

पेठ तहसील कार्यालयासमोर उपोषण

By admin | Updated: November 17, 2015 23:05 IST

अडवणूक : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

पेठ : येथील तहसील कार्यालयाकडून आकसबुध्दीने अडवणूक व पिळवणूक केली जात असल्याचा आरोप करीत येथील राहुल मगन पगारे यांनी मंगळवारपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे़तहसीलदार व मंडल अधिकारी यांच्याकडून पेठमध्ये स्वयंरोजगारासाठी ठेवलल्या टपऱ्यांचे अतिक्रमण काढून रोजीरोटी हिरावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही पगारे यांनी केला आहे़ जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात तहसीलदार व मंडल अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून उपोषण करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे़ निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस निरीक्षक आदिंना पाठवण्यात आल्या आहेत़दरम्यान, निवासी नायब तहसीलदार झिरवाळ यांनी पगारे यांनी उपोषणाबाबत कोणत्याही प्रकारची नोटीस न दिल्याने यासंदर्भात माहिती देता येणार नाही, असे सांगितले़ मंगळवारी दिवसभर उपोषणस्थळी कोणीही अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही़ (वार्ताहर)