शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
7
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
8
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
9
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
10
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
11
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
12
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
13
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
16
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!

मालेगावी स्वच्छता अभियानाचा फार्स

By admin | Updated: January 10, 2016 22:29 IST

मालेगावी स्वच्छता अभियानाचा फार्स

मालेगाव कॅम्प : मालेगाव महानगरपालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून, हा केवळ फार्स ठरू नये. तशी अनेकदा मोहीम राबवली जाते. काही काळानंतर मोहीम बासनात गुंडाळण्यात येते व शहराची अवस्था पुन्हा ‘जैसे थे’ होते. महापालिकेच्या या मोहिमेचे शहरात स्वागत होत असले, तरी यामुळे केवळ घोषित केलेल्या परिसरातील स्वच्छता मोहिमेसह इतर ठिकाणचीही सफाई करण्याची मागणी शहरवासीयांकडून होत आहे.शहरात स्वच्छतेचा प्रश्न पाचवीला पुजला आहे. महापालिकेने कोट्यवधीचा ठेका साफसफाईसाठी ठेकेदारास दिला आहे. परंतु त्या ठेकेदाराच्या कामाबाबत सुधारणा झालेली नाही. अनेक ठिकाणी साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे शहराला बकाल स्वरूप प्राप्त झाल्याचे पाहण्यास मिळते. पालिकेच्या चारही प्रभागांतील असंख्य वॉर्डांमधील साफसफाई कर्मचाऱ्यांच्या कामांचे नियोजन करण्यात येते; परंतु हे नियोजन भरकटलेले असते. त्यामुळे वॉर्डाच्या सफाईचा प्रश्न गंभीर होतो. गटारीतून काढलेला गाळ व कचरा वसाहतींच्या रस्त्यांवर मुख्य चौकात अनेक दिवस पडलेला दिसतो. घंटागाडी वॉर्डात तीन दिवसाआड येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. काही वॉर्डांत सफाई महिला सकाळी रस्ते झाडतात व तो कचरा रस्त्याच्या कडेला ढिगारे करून लावतात. हा कचरा दिवसभर तेथेच पडलेला असतो. नंतर रस्त्यावर पुन्हा पसरतो. याबाबत तक्रारी विशेष प्रभाग कार्यालय-१ मध्ये केल्या. परंतु तेथून चांगला प्रतिसाद मिळत नसल्याने रहिवाशांमध्ये संताप व्यक्त होतो, तर काही परिसरात अद्याप गटारी नाहीत त्या ठिकाणी कचरा उचलणारे मोठे ट्रॅक्टर्स कचरा उचलण्यासाठी टाळाटाळ करतात. परिसरातील अनेक बंगले व सोसायटीमधील बगीचांचा पालापाचोळा, झाडांच्या फांद्यासारखा कचरा हे ट्रॅक्टर्सवाले उचलण्यास असमर्थता दर्शवतात. हे काम उद्यान विभागाचे असल्याचा सल्ला देतात. यामुळे हा बगीचा साफसफाईचा कचरा परिसरात अनेक दिवस पडलेला असतो. यामुळे बारीक चिल्टे, मच्छरांचा त्रास परिसरात सुरू असतो. (प्रतिनिधी)