शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
5
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
6
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकड्यांचा फज्जा
7
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
8
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
9
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
10
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
11
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
12
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
13
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
14
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
15
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
16
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
17
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
18
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
19
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
20
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट

पाऊस न पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त

By admin | Updated: July 12, 2014 00:27 IST

पाऊस न पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त

पाळे खुर्द परिसरात पाऊस न पडल्यामुळे सद्यस्थितीत शेतामध्ये उभी असलेली पिके पूर्णत: धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.४पाळे खुर्द परिसरात शेतकऱ्यांनी बागायती शेतीमध्ये ऊस, मिरची, टमाटा, कोबी, कोथिंबीर, डाळींब व द्राक्ष पिकाची लागवड केली आहे. आतापर्यंत विहिरीच्या पाण्यावर सदर पिकांना पाणी मिळत होते. परंतु पाऊस नसल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी पूर्णत: खालावली असून, बहारदार पिके आता मृत होताना पहावयास मिळत आहेत. ४यंदा पाळे खुर्द गावाने एवढा मोठा दुष्काळ प्रथमच अनुभवला असून, बुजुर्ग लोकांकडून सांगण्यात येते. १९७२ला जेव्हा दुष्काळ पडला होता तेव्हा पाळे खुर्द परिसरात पाण्याची कुठलीही टंचाई जाणवली नाही. त्यावेळी गिरणा नदी पात्र तुडुंब भरले होते; परंतु बुजुर्गांनी पाळे खुर्द परिसरात पाण्याचा कधीच दुष्काळ अनुभवला नाही.