शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

कुरूडगाव येथे बिबट्याचा पाळीव जनावरांवर हल्ला शेतकरी चिंतेत : पिंजरा लावूनही उपयोग नाही

By admin | Updated: June 1, 2014 00:59 IST

निफाड : निफाड तालुक्यातील कुरूडगाव येथे बिबट्याने पाळीव जनावरांवर हल्ले करून त्यांना फस्त करीत असल्याने शेतकर्‍यांत घबराटीचे वातावरण पसरले असून, वनविभागाने याठिकाणी पिंजरा लावूनही काही उपयोग होत नसल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत भर पडत आहे.

निफाड : निफाड तालुक्यातील कुरूडगाव येथे बिबट्याने पाळीव जनावरांवर हल्ले करून त्यांना फस्त करीत असल्याने शेतकर्‍यांत घबराटीचे वातावरण पसरले असून, वनविभागाने याठिकाणी पिंजरा लावूनही काही उपयोग होत नसल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत भर पडत आहे.गेल्या एक महिन्यापासून जळगाव-कुरूडगाव रस्त्यालगत असलेल्या वस्त्यांजवळील उसाच्या शेतात बिबट्याने डेरा टाकला असून, सोबत तीन बछडे (मादी) असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. या परिसरात राहणारे चंद्रभान चिखले यांचे एक वासरू व एक कुत्रे, पंकज पवार यांच्या वस्तीवरील एक कुत्रे, मोगल वस्तीवरील कुत्रे, प्रभाकर नागरे यांची एक शेळी, मेंढी पालनासाठी शेतात पाल टाकून बसलेल्या एकाचे एक घोड्याचे शिंगरू या बिबट्याने फस्त केल्याने या परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे वनविभागाने तातडीने याठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला असून, उलट पिंजर्‍यात ठेवलेल्या शेळीलाच त्याने ठार केले व नंतर ठेवलेल्या कोंबड्याही फस्त केल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे. (वार्ताहर)विशेष म्हणजे रात्री भारनियमनाने लाईट गेल्यास बिबट्या चक्क या वस्तीजवळील घराजवळ येतो. त्यामुळे रात्री आता बाहेर पडणेही शेतकर्‍यांना मुश्किल झाले आहे. ज्या उसाच्या क्षेत्रात त्याचे वास्तव्य आहे त्याच ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी या शेतकर्‍यांनी केली आहे.