शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: October 9, 2014 23:20 IST

शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत

गुळवंच : सिन्नर तालुक्याच्या पूर्वभागातील गुळवंच व परिसरात गेल्या तीन वर्षांपासून एकही समाधानकारक पाऊस झाला नाही. यंदाही त्याची पुनरावृत्ती झाली असून, सध्या पिकांना पाण्याची गरज असल्याने शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत देवाची करुणा भाकू लागले आहेत. परिसरातील बारागावपिंप्री, पाटपिंप्री, निमगाव सिन्नर, केपानगर, दगडवाडी त्याच्या पूर्वेकडील भागात पाऊसच झाला नाही. श्रावण महिन्यात झालेल्या रिमझिम पावसावर पिके आली आहे. या भागातील बाजरी, कणीस भरण्याच्या अवस्थेत असून त्यामुळे या पिकाला जास्त पाण्याची गरज आहे. मात्र पाणी देण्यासाठी या भागातील सर्वच जलस्रोत कोरडे असल्याने विहिरींना पाणी आले नाही. परिणामी पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना विविध उपाययोजना कराव्या लागत आहे. मात्र परिसरातही पाणी नसल्याने शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. सिन्नरपासून पूर्वेकडे टिपूसही झाला नसल्याने या परिसरातील एकही बंधारा अद्याप भरला नसून जे बंधारे पाण्याने भरायला हवे होते ते बंधारे केवळ रिमझिम पावसाने या गवत उगवल्याने हिरवेगार झाले आहेत. जेथे पिण्याच्या पाण्याची भ्रांत तेथे पिकांना पाणी कोठून देणार असा