शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

माळवाडी येथील शेतकºयाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:29 IST

नाशिक : कर्जबाजारीपणाला कंटाळून देवळा तालुक्यातील माळवाडी येथील शेतकºयाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम असून, आजवर ८३ शेतकºयांनी आत्महत्या केली आहे.

नाशिक : कर्जबाजारीपणाला कंटाळून देवळा तालुक्यातील माळवाडी येथील शेतकºयाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम असून, आजवर ८३ शेतकºयांनी आत्महत्या केली आहे.राजेंद्र धोंडू बागुल (४९) असे शेतकºयाचे नाव असून, शेतातच त्यांनी विषारी औषध सेवन केले. सदर बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी खासगी रुग्णालयात त्यांना दाखल केले; परंतु प्रकृती खालावल्याने रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना बागुल यांचे निधन झाले. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. त्यांच्या नावे शेती असून, श्री संत सावता माळी पतसंस्थेचे ५० हजाराचे कर्ज आहे.केंद्रीय कर्मचाºयांचा डीए वाढलालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्रीय कर्मचारी व पेन्शनर्स यांचा महागाई भत्ता (डीए व डीआर) एक टक्क्याने वाढवून तोपाच टक्के करण्याचाही केंद्रसरकारने मंगळवारी निर्णयहीघेतला.डीएमधील वाढीचा फायदा ५0 लाख केंद्रीय कर्मचाºयांना तर डीआरमधील वाढीचा ६१ लाख पेन्शनर्सना मिळणार आहे. ही वाढ १ जुलै २0१७ पासून लागू होणार आहे. यामुळे २0१७-१८ या आर्थिक वर्षातील आठ महिन्यांच्या काळासाठी केंद्राच्या तिजोरीवर अनुक्रमे ३0६८ कोटी २६ लाखांचा व २0४५ कोटी ५0 लाख रुपये इतका अधिक भार पडणार आहे.२0 लाखांपर्यंतचीग्रॅच्युइटी करमुक्तकेंद्र सरकारने आता २0 लाख रुपयांपर्यंतच्या ग्रॅच्युइटीवर कर न लावण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय संघटित म्हणजेच सरकारी व खासगी क्षेत्राला लागू असेल. आतापर्यंत १0 लाख रुपयांपर्यंतच्या ग्रॅच्युइटीवर कर आकारला जात नसे. हा बदल १ जानेवारी २0१६ पासून लागू होणार आहे.वेगळी कंपनीयाखेरीज बीएसएनएलच्या ६0 हजार टॉवर्ससाठी वेगळी कंपनी बनवून तिचे बीएसएनएलपासून विभाजन करण्याचा निर्णयही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.