शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

कांदा पिकाच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांचा शेतातच मुक्काम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 01:15 IST

सध्या कांदा पिकास इतर शेतमालाच्या तुलनेत चांगला बाजारभाव मिळत असल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा कांद्याकडे वळविला आहे. येवला तालुक्यात कांदा चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याने शेतकरी धास्तावला असून, कांदा पिकाच्या रक्षणासाठी शेतकाऱ्यांनी जागता पहारा दिला आहे. कांदा चोर माहिती असूनही शेतकरी भीतीपोटी तक्रार करण्यास धजावत नसल्याने कांदा चोरट्यांचे फावले आहे. कांद्याचे रक्षणसाठी शेतकरीवर्गाने शेतातच मुक्काम ठोकल्याचे चित्र परिसरात पहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देजागता पहारा । येवला तालुक्यात चोरीच्या वाढत्या घटनांमुळे बळीराजा धास्तावला

पाटोदा : सध्या कांदा पिकास इतर शेतमालाच्या तुलनेत चांगला बाजारभाव मिळत असल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा कांद्याकडे वळविला आहे. येवला तालुक्यात कांदा चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याने शेतकरी धास्तावला असून, कांदा पिकाच्या रक्षणासाठी शेतकाऱ्यांनी जागता पहारा दिला आहे. कांदा चोर माहिती असूनही शेतकरी भीतीपोटी तक्रार करण्यास धजावत नसल्याने कांदा चोरट्यांचे फावले आहे. कांद्याचे रक्षणसाठी शेतकरीवर्गाने शेतातच मुक्काम ठोकल्याचे चित्र परिसरात पहावयास मिळत आहे.गेल्या काही दिवसांपासून कांदा बाजारभावात कमालीची चढउतार होत असल्याने शेतकºयांची कांदा विक्रीसाठीची लगबग सुरू असून, कांदा काढणीला वेग आलेला आहे. मजूर मिळत नसल्याने शेतकरी दिवसरात्र एक करून कांदा विक्र ीसाठी तयार करीत आहे. मात्र तालुक्यात कांदा चोरीच्या घटना वाढल्यामुळे शेतकºयांनी चोरट्यांची धास्ती घेतली आहे. कांद्याला सध्या सोन्याचा दर असल्याने शेतात मुक्काम करून रात्र जागून काढण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. चोरटे कांद्यासह शेतकºयांच्या शेतोपयोगी साहित्यांचीही चोरी करत आहे. यामुळे लाखो रुपयांचा भुर्दंड बसत आहे. यात विद्युतपंप, स्टार्टर, केबल, पाईप, औषध फवारणी पंप आदी वस्तू चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. चोरी होऊनही केवळ पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे नको म्हणून शेतकरीवर्ग तक्र ार करीत नाही, तर काही शेतकरी धास्तीपोटी चोरांपासून पुढील काळात शेतपिकांना हानी होऊ नये, म्हणून तक्रार करत नाही़पोलीस गस्त वाढविण्याची मागणी काही दिवसांपासून तालुक्यात कांदा चोर सक्रिय झाले आहेत. कांद्यासह शेतोपयोगी साहित्याच्या चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. कांदा चोरांनी पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. पोलिसांनी या भागात गस्त वाढवावी, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे.

टॅग्स :agricultureशेती