शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
4
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
5
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
6
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
7
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
8
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
9
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
11
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
12
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
13
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
14
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
15
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
16
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
17
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
18
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
19
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
20
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?

शेतकऱ्यांनी संघटित होऊन तंत्रज्ञानाची वाट धरावी : विलास शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:15 IST

स्व. मुळचंदभाई गोठी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शिंदे यांनी तेरावे पुष्प गुंफले. या दरम्यान त्यांनी शेतकरी विधेयक आणि सरकार, तसेच पक्षीय ...

स्व. मुळचंदभाई गोठी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शिंदे यांनी तेरावे पुष्प गुंफले. या दरम्यान त्यांनी शेतकरी विधेयक आणि सरकार, तसेच पक्षीय भूमिकेकडे लक्ष वेधले.

प्रत्येक राज्यातील भौगोलिकता वेगळी असून, पारंपरिक पिकांची स्थितीही निराळी आहे. त्यामुळे उत्तर भारत आणि दक्षिण पट्ट्यातील शेतकऱ्यांची भूमिका वेगळी आहे आणि प्रत्येकाची भूमिका राजकीय तऱ्हेने ठरत असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले.

गेल्या पन्नास वरिष्ठ बाजार समित्यांमध्ये एकाधिकारशाही निर्माण झाली आहे. त्यास ब्रेक मिळणे आवश्यक आहे. उत्पादन खर्च धरून शेतमालास दाम मिळण्याची गरज असल्याचे सांगून शरद जोशी हे मुक्त अर्थव्यवस्थेला पाठिंबा देणारे एकमेव नेते होते. या परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यास ताकद देताना गुंतवणूक सरकारने करावी. मात्र, सरकारी धोरणानुसार शेती भांडवलदारांकडे गेल्यास शेतकरी नागवला जाईल, अशी भीतीही शिंदे यांनी व्यक्त केली.

शाश्वत व्यवस्था नसल्याने आपली व्यवस्था आपणच उभी करण्याची गरज आहे, तरच जगाच्या बाजारपेठेत सिध्द होऊ.

त्यासाठी तरुण शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाची वाट धरावी, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी नामको बँकेचे संचालक अविनाश गोठी उपस्थित होते.

मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले. चिटणीस संगीता बाफना यांनी आभार मानले.

छायाचित्र आर फोटोवर

===Photopath===

130521\13nsk_43_13052021_13.jpg

===Caption===

विलास शिंदे