शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
3
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
4
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
5
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
6
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
7
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
8
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
9
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
10
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
12
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
13
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
14
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
15
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
16
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
17
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
18
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
19
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
20
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...

शेतकऱ्यांनी संघटित होऊन तंत्रज्ञानाची वाट धरावी : विलास शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:15 IST

स्व. मुळचंदभाई गोठी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शिंदे यांनी तेरावे पुष्प गुंफले. या दरम्यान त्यांनी शेतकरी विधेयक आणि सरकार, तसेच पक्षीय ...

स्व. मुळचंदभाई गोठी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शिंदे यांनी तेरावे पुष्प गुंफले. या दरम्यान त्यांनी शेतकरी विधेयक आणि सरकार, तसेच पक्षीय भूमिकेकडे लक्ष वेधले.

प्रत्येक राज्यातील भौगोलिकता वेगळी असून, पारंपरिक पिकांची स्थितीही निराळी आहे. त्यामुळे उत्तर भारत आणि दक्षिण पट्ट्यातील शेतकऱ्यांची भूमिका वेगळी आहे आणि प्रत्येकाची भूमिका राजकीय तऱ्हेने ठरत असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले.

गेल्या पन्नास वरिष्ठ बाजार समित्यांमध्ये एकाधिकारशाही निर्माण झाली आहे. त्यास ब्रेक मिळणे आवश्यक आहे. उत्पादन खर्च धरून शेतमालास दाम मिळण्याची गरज असल्याचे सांगून शरद जोशी हे मुक्त अर्थव्यवस्थेला पाठिंबा देणारे एकमेव नेते होते. या परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यास ताकद देताना गुंतवणूक सरकारने करावी. मात्र, सरकारी धोरणानुसार शेती भांडवलदारांकडे गेल्यास शेतकरी नागवला जाईल, अशी भीतीही शिंदे यांनी व्यक्त केली.

शाश्वत व्यवस्था नसल्याने आपली व्यवस्था आपणच उभी करण्याची गरज आहे, तरच जगाच्या बाजारपेठेत सिध्द होऊ.

त्यासाठी तरुण शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाची वाट धरावी, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी नामको बँकेचे संचालक अविनाश गोठी उपस्थित होते.

मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले. चिटणीस संगीता बाफना यांनी आभार मानले.

छायाचित्र आर फोटोवर

===Photopath===

130521\13nsk_43_13052021_13.jpg

===Caption===

विलास शिंदे