शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविला ‘मुळा’

By admin | Updated: June 23, 2017 00:38 IST

मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीला अनेक निकष लावत शेतकऱ्यांना गाजर दाखविल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना कुरियरने मुळा पाठवून रोष व्यक्त केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसातपूर : सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी असताना मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीला अनेक निकष लावत शेतकऱ्यांना गाजर दाखविल्याचा आरोप करीत नाशिक तालुक्यातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना कुरियरने मुळा पाठवून रोष व्यक्त केला आहे.सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी मान्य कराव्यात या मागणीसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी १ जूनपासून आंदोलन पुकारले होते. दरम्यान, या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी सुकाणू समितीबरोबर चर्चा करून कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचे निकष बदलल्याने शेतकरी पुन्हा संतप्त झाल्याने ठिकठिकाणी शेतकरी शासन निर्णयाची होळी करीत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना गाजर दाखविले, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुपारी ४ वाजेच्या सुमारास कुरियरने मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील वर्षा बंगल्यावर मुळा पेटी पाठवून मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील राग व्यक्त केला आहे. यावेळी सुकाणू समिती सदस्य कैलास खांडबहाले, राजू खांडबहाले, अशोक खांडबहाले, बापू खांडबहाले, अर्जुन खांडबहाले, सचिन खांडबहाले, गोरख गवळी, तुकाराम कापसे, मोतीराम गोराळे, भाऊसाहेब मोरे आदिंसह माहिरावणी, खंबाळे, तळेगाव, गिरणारे, गणेशगाव येथील शेतकरी उपस्थित होते.