शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

हवामानातील बदलाने शेतकर्‍यांची धावपळ

By admin | Updated: May 13, 2014 00:18 IST

ब्राह्मणगाव : येथे परिसरात सततच्या ढगाळ हवामान व अधूनमधून येणार्‍या अवकाळी पावसाने शेतकरी वर्गात चिंतेचे सावट आहे.

ब्राह्मणगाव : येथे परिसरात सततच्या ढगाळ हवामान व अधूनमधून येणार्‍या अवकाळी पावसाने शेतकरी वर्गात चिंतेचे सावट आहे. दिवसा कधी पारा ४० अंशांवर, तर कधी आभाळात ढगांची दाटी त्यामुळे पावसाची धास्ती घेऊन दररोज शेतकर्‍यांना शेतात धावपळ करावी लागत आहे. सततच्या अवकाळी पावसाने येथे कांदा उत्पादन पूर्णत: घटले असून तो कांदा अगदीच मातीमोल भावाने विकावा लागत आहे. खराब कांद्याच्या भावाप्रमाणेच चांगल्या कांद्याला कमी भाव मिळत असल्याने कांदा उत्पादकांत मोठी नाराजी पसरली आहे. फेब्रुवारी, मार्च महिन्यांत सर्वाधिक अवकाळी पाऊस पडल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले खरे, पण शासनाकडून अद्याप शेतकर्‍यांना आर्थिक मदत न मिळाल्याने शेतकरी या आर्थिक मदतीची मोठी प्रतीक्षा करत आहेत. याबाबत बागलाणचे तहसीलदार पोतदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जेवढे अनुदान उपलब्ध झाले ते अन्य गावांना वाटप झाले व अजूनही बरीच गावे वंचित असून, शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर शेतकर्‍यांचे खातेवर त्वरित वाटप करणार असल्याचे सांगितले. बागलाण, मालेगाव, कळवण येथील सर्व आमदारांनी शासनदरबारी पाठपुरावा करुन शेतकर्‍यांना त्वरित आर्थिक निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी कांदा उत्पादक करत आहेत.