शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

मानोरी परिसरातील शेतकरी ढगाळ हवामानामुळे हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 00:15 IST

सतत बदलत असणाऱ्या हवामानामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. दिवसेंदिवस कांदा लागवड क्षेत्रात वाढ होत असून, त्यात सातत्याने वातावरणात बदल होत असल्याने नवीन कांदा लागवडीसह रब्बी हंगामातील गहू, हरभरा तसेच द्राक्षबागा विविध रोगांच्या विळख्यात सापडल्याचे दिसून येत आहे.

मानोरी : येवला तालुक्यात सतत बदलत असणाऱ्या हवामानामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. दिवसेंदिवस कांदालागवड क्षेत्रात वाढ होत असून, त्यात सातत्याने वातावरणात बदल होत असल्याने नवीन कांदा लागवडीसह रब्बी हंगामातील गहू, हरभरा तसेच द्राक्षबागा विविध रोगांच्या विळख्यात सापडल्याचे दिसून येत आहे. मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, शिरसगाव, पिंपळगाव लेप, मुखेड, देशमाने, जळगाव नेऊर, नेऊरगाव आदी भागात दीड महिन्यापासून उन्हाळ कांदा लागवड मोठ्या जोमात सुरू आहे. यंदा पाणी पुरेसे असल्याने तसेच बाजार समित्यामध्ये कांद्याचे दर टिकून असल्याने उन्हाळ कांदा लागवड क्षेत्रात वाढ होणार आहे. मात्र वातावरण सातत्याने बदलत असल्यानेकधी ढगाळ तर कधी दवबिंदू पडत असल्याने कांद्यासह रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहे. औषध फवारणीचा खर्च वाढला आहे. अवकाळी पावसातून मका, सोयाबीन, कांदे आदी पिकांच्या नुकसानीतून सावरत असतानाच वातावरणात अचानक बदल झाल्याने नवीन कांदा लागवडीवर त्याचा परिणाम होत आहे.द्राक्ष बागायतदारांसाठी ढगाळ वातावरण डोकेदुखी ठरत असल्याचे दिसून येत आहे. द्राक्षाचे उत्पादन हे वर्षातून एकदाच मिळत असते. त्यामुळे द्राक्षबाग वाचवण्यासाठी शेतकरीवर्ग सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती