शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

मानोरी परिसरातील शेतकरी ढगाळ हवामानामुळे हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 00:15 IST

सतत बदलत असणाऱ्या हवामानामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. दिवसेंदिवस कांदा लागवड क्षेत्रात वाढ होत असून, त्यात सातत्याने वातावरणात बदल होत असल्याने नवीन कांदा लागवडीसह रब्बी हंगामातील गहू, हरभरा तसेच द्राक्षबागा विविध रोगांच्या विळख्यात सापडल्याचे दिसून येत आहे.

मानोरी : येवला तालुक्यात सतत बदलत असणाऱ्या हवामानामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. दिवसेंदिवस कांदालागवड क्षेत्रात वाढ होत असून, त्यात सातत्याने वातावरणात बदल होत असल्याने नवीन कांदा लागवडीसह रब्बी हंगामातील गहू, हरभरा तसेच द्राक्षबागा विविध रोगांच्या विळख्यात सापडल्याचे दिसून येत आहे. मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, शिरसगाव, पिंपळगाव लेप, मुखेड, देशमाने, जळगाव नेऊर, नेऊरगाव आदी भागात दीड महिन्यापासून उन्हाळ कांदा लागवड मोठ्या जोमात सुरू आहे. यंदा पाणी पुरेसे असल्याने तसेच बाजार समित्यामध्ये कांद्याचे दर टिकून असल्याने उन्हाळ कांदा लागवड क्षेत्रात वाढ होणार आहे. मात्र वातावरण सातत्याने बदलत असल्यानेकधी ढगाळ तर कधी दवबिंदू पडत असल्याने कांद्यासह रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहे. औषध फवारणीचा खर्च वाढला आहे. अवकाळी पावसातून मका, सोयाबीन, कांदे आदी पिकांच्या नुकसानीतून सावरत असतानाच वातावरणात अचानक बदल झाल्याने नवीन कांदा लागवडीवर त्याचा परिणाम होत आहे.द्राक्ष बागायतदारांसाठी ढगाळ वातावरण डोकेदुखी ठरत असल्याचे दिसून येत आहे. द्राक्षाचे उत्पादन हे वर्षातून एकदाच मिळत असते. त्यामुळे द्राक्षबाग वाचवण्यासाठी शेतकरीवर्ग सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती