शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
2
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
3
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
4
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
5
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
6
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
7
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
9
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
10
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट
11
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
12
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
13
काँग्रेससोबत उत्तर भारतीयांना जोडण्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’ 
14
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
15
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
16
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
17
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
18
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
19
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
20
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत

‘समृद्धी’च्या आडून शेतकऱ्यांची गळचेपी

By admin | Updated: June 2, 2017 01:17 IST

नाशिक : शेती आणि श्रम याशिवाय काहीही नसलेल्या शेतकऱ्यांच्या ‘समृद्धी’च्या नावाने जमिनी काढून घेणे हा घोर अन्यायच आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेती आणि श्रम याशिवाय काहीही नसलेल्या शेतकऱ्यांच्या ‘समृद्धी’च्या नावाने जमिनी काढून घेणे हा घोर अन्यायच आहे. पर्यायी रस्ते असताना समृद्धीसाठी आग्रह करण्यात समृद्धी कुणाची, असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डॉ. भालचंद्र कानगो यांनी केले. नाशिकला हुतात्मा स्मारकात गुरुवारी (दि.१) समृद्धी कुणाची? शेतकऱ्यांची की सरकारची? या पुस्तिकेचे प्रकाशन डॉ. कानगो यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे राजू देसले, माजी सभापती पांडुरंग वारुंगसे, दत्तात्रय डुकरे-पाटील, अरुण गायकर यांच्यासह समृद्धीबाधित शेतकरी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. कानगो म्हणाले की, शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. जागतिकीकरणानंतर सगळ्या प्रश्नांवर जागतिक प्रभाव पडतो आहे. शेतीमालाची भाव हातात राहिलेली नाही. त्यात दृष्काळाने व सरकारी धोरणांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले जात आहे. समृद्धी हाही अशाच धोरणातून जन्माला आलेला एक मोठा प्रश्न आहे. कुठलीही चर्चा नसताना, लोकशाहीने ज्या आमदार, खासदारांना अधिकार दिले आहे, अशा लोकप्रतिनिधींचे अधिकार काढून घेत, कंपनीकरणातून हा प्रकल्प लादला जातो आहे. सध्या स्थितीत दोन रस्ते, विमान, रेल्वेसेवा असताना समृद्धी रस्ता मागितला कुणी? तरीही, तो लादला जातोय असे ते म्हणाले.