शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

‘समृद्धी’च्या आडून शेतकऱ्यांची गळचेपी

By admin | Updated: June 2, 2017 01:17 IST

नाशिक : शेती आणि श्रम याशिवाय काहीही नसलेल्या शेतकऱ्यांच्या ‘समृद्धी’च्या नावाने जमिनी काढून घेणे हा घोर अन्यायच आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेती आणि श्रम याशिवाय काहीही नसलेल्या शेतकऱ्यांच्या ‘समृद्धी’च्या नावाने जमिनी काढून घेणे हा घोर अन्यायच आहे. पर्यायी रस्ते असताना समृद्धीसाठी आग्रह करण्यात समृद्धी कुणाची, असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डॉ. भालचंद्र कानगो यांनी केले. नाशिकला हुतात्मा स्मारकात गुरुवारी (दि.१) समृद्धी कुणाची? शेतकऱ्यांची की सरकारची? या पुस्तिकेचे प्रकाशन डॉ. कानगो यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे राजू देसले, माजी सभापती पांडुरंग वारुंगसे, दत्तात्रय डुकरे-पाटील, अरुण गायकर यांच्यासह समृद्धीबाधित शेतकरी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. कानगो म्हणाले की, शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. जागतिकीकरणानंतर सगळ्या प्रश्नांवर जागतिक प्रभाव पडतो आहे. शेतीमालाची भाव हातात राहिलेली नाही. त्यात दृष्काळाने व सरकारी धोरणांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले जात आहे. समृद्धी हाही अशाच धोरणातून जन्माला आलेला एक मोठा प्रश्न आहे. कुठलीही चर्चा नसताना, लोकशाहीने ज्या आमदार, खासदारांना अधिकार दिले आहे, अशा लोकप्रतिनिधींचे अधिकार काढून घेत, कंपनीकरणातून हा प्रकल्प लादला जातो आहे. सध्या स्थितीत दोन रस्ते, विमान, रेल्वेसेवा असताना समृद्धी रस्ता मागितला कुणी? तरीही, तो लादला जातोय असे ते म्हणाले.