शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:17 IST

गेल्या एक ते दीड महिन्यापासून पाऊस पडत नसल्याने सोयाबीन उत्पादकांत चिंतेचे वातावरण पसरले होते. सोयाबीनचे ...

गेल्या एक ते दीड महिन्यापासून पाऊस पडत नसल्याने सोयाबीन उत्पादकांत चिंतेचे वातावरण पसरले होते. सोयाबीनचे पीक पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. पावसाने मध्येच दडी मारल्याने सोयाबीनला पाणी भरावे लागते की काय या चिंतेने शेतकरी होते. यात काही शेतकऱ्यांनी सोयाबीनला पाणी भरले. परंतु ऐंशी टक्के शेतकरी पावसाची वाट बघत होते. अखेर बुधवारपासून संततधार पावसाला सुरुवात झाली. मधूनमधून तुरळक सरी पडत होत्या, मात्र गुरुवारी सकाळपासूनच संततधार पाऊस पडत होता. हा पाऊस दिवसभर पडत होता यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. हा पाऊस सोयाबीन ऊस, मका, या पिकांना पोषक ठरणार आहे. या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने यापुढेही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे.

(२२ निफाड १)

संततधार पाऊस पडत असताना करंजगाव येथे दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरी नदीचे घेतलेले विहंगम दृश्य.

220821\22nsk_25_22082021_13.jpg

संततधार पाऊसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत