शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

गावाची तहान भागविण्यासाठी शेतकऱ्याने स्वखर्चाने दिले ग्रामपंचायतीला बोअरवेल करून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 17:22 IST

देवळा : वाजगाव येथे तिव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर गावात पाण्याची सोय व्हावी यासाठी शासकीय मदतीची वाट न पाहता येथील दिपक दामोदर देवरे या शेतकऱ्याने स्वखर्चाने बोअरवेल करून आदर्श निर्माण केला आहे.

ठळक मुद्देविहीर अधिग्रहण करण्यास विरोध आहे.

देवळा : वाजगाव येथे तिव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर गावात पाण्याची सोय व्हावी यासाठी शासकीय मदतीची वाट न पाहता येथील दिपक दामोदर देवरे या शेतकऱ्याने स्वखर्चाने बोअरवेल करून आदर्श निर्माण केला आहे.वाजगावला पाणीपुरवठा करणाºया ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणी पुरवठा विहीरीने तळ गाठल्यानंतर गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. वाजगाव ग्रामपंचायतीने टॅकर मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता.शासनाने गावातील पाणी असलेल्या विहिरीचे अधिग्रहण करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा व त्यास मंजुरी द्वावी अशी सुचना करून ग्रामपंचायतीकडे प्रस्ताव परत पाठवला. गावात पाणीपुरवठा करणाºया विहीरीच्या परीसरातील काही शेतकऱ्यांच्या विहीरींना पाणी असूनही शासन अल्प दराने विहिरींचे अधिग्रहण करते, अशी शेतकºयांची तक्र ार असून त्यांचा विहीर अधिग्रहण करण्यास विरोध आहे.यातून मार्ग काढत उपसरपंच दिपक देवरे यांनी १५ दिवस स्वखर्चाने गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करून गावाची तहान भागविली. परंतु या टँकर बाबतही गावात काही विरोधकांनी अपप्रचार सुरू केल्यामुळे उपसरपंच देवरे यांनी टँकर बंद केला. यानंतर गावात पाण्याची बिकट परीस्थिती निर्माण झाली.पाण्यासाठी गावकºयांना भटकंती करण्याची वेळ आली. त्यावेळी गावातील दिपक दामोदर देवरे हया तरूण शेतकºयाने पुढाकार घेत गावाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून स्वखर्चाने ग्रामपंचायतीला बोअरवेल करून देण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे मंगळवारी (दि.१९) सायंकाळी बोअरची गाडी बोलावून त्यांनी गावात ५७० फुट बोअर केले. यासाठी देवरे यांना ६० हजार रूपये खर्च आला.गावागावात प्रत्येक गोष्ट हि शासनानेच करावी हि मानसिकता जनतेमध्ये बळावत चालली असतांना दिपक दामू देवरे या शेतकºयाने स्वखर्चाने बोअरवेल करून देत वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला असून टंचाईवर मात करण्यासाठी शासनावर अवलंबून न राहता जनतेने पुढे येण्याची गरज आहे.*** सामाजिक बांधिलकी जपत गावाचे आपण काही देणे लागतो या विचारातून गावाची तहान भागविण्यासाठी हा छोटासा प्रयत्न केला.दिपक दामू देवरे, शेतकरी वाजगाव.