शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

शेतकऱ्यांनाे संकटांचा सामना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव : शेतकरी कुटुंबांची अवस्था बिकट आहे. एकीकडे शेतमालाला भाव मिळत नाही तर दुसरीकडे शेतकऱ्यांची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मालेगाव : शेतकरी कुटुंबांची अवस्था बिकट आहे. एकीकडे शेतमालाला भाव मिळत नाही तर दुसरीकडे शेतकऱ्यांची मुले नाेकरीसाठी संघर्ष करत आहेत. अनेक संकटांशी झुंजणारा शेतकरी अखेर हताश हाेऊन आत्महत्या करताे. शेतकऱ्यांनाे कितीही संकटे येऊ द्या, न डगमगता त्यांचा सामना करा. आत्महत्येसारखा दुबळा विचार मनात आणू नका, असे आवाहन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पाेलीस महानिरीक्षक डाॅ. प्रताप दिघावकर यांनी केले.

तालुक्यातील दहिदी येथे शेतकरी व पाेलीस पाटील मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी डाॅ. दिघावकर बाेलत हाेते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुण देवरे हाेते. पाेलीस ठाण्यात येणाऱ्या महिला व शेतकऱ्यांचा सन्मान झाला पाहिजे. महिलांना पाेलीस ठाणे माहेरघर वाटायला हवे. शासन यंत्रणा जाेपर्यंत लाेकाभिमुख हाेत नाही, ताेपर्यंत कितीही कायदे करा, परिपत्रके काढा त्याचा काहीही उपयाेग हाेणार नसल्याने दिघावकर म्हणाले. शेतकऱ्याचा अवमान करणाऱ्या एका पाेलीस अधिकाऱ्याची एक वर्षाची पगारवाढ राेखण्याची कारवाई केली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या ३२ टाेळ्यांना जेरबंद करत दाेन काेटींची रक्कम परत मिळवून दिल्याचे दिघावकर यांनी सांगितले. यावेळी अरुण देवरे, खेमराज काेर, शेतकरी रमेश कचवे यांनीही मनाेगत व्यक्त केले. या मेळाव्याला पाेलीस उपअधीक्षक लता दाेंदे, प्रदीप जाधव, कृषी अधिकारी गाेकुळ आहिरे, किशाेर इंगळे, गुलाबराव पाटील, पृथ्वीराज शिंदे, पाेलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास बच्छाव, केवळ हिरे आदी उपस्थित हाेते.