शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

शेतकऱ्यांच्या बंदने बाजार समितीत आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:15 IST

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी सभापती देवीदास पिंगळे यांनी बाजारसमिती सुरू ठेवली होती. केंद्राच्या नव्या कायद्यांना विरोध म्हणून दिल्लीत ...

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी सभापती देवीदास पिंगळे यांनी बाजारसमिती सुरू ठेवली होती. केंद्राच्या नव्या कायद्यांना विरोध म्हणून दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. तिन्ही कायदे शेतकरी विरोधी असून ते रद्द करून देशात आधारभूत किमतीचा कायदा करावा अशा मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चाने बंदची हाक दिली होती. बंदमध्ये सहभागी होण्यासाठी बहुजन शेतकरी संघटनेने सर्व बाजारसमित्यांना पत्र दिले होते. आंदोलनाला पाठिंबा जाहीर करून बाजार समिती सुरू ठेवण्यात आली. मात्र भारत बंदच्या भीतीने बाजार समितीकडे शेतकऱ्यानी पाठ फिरवली त्यामुळे शेतमालाची जवळपास २५ टक्के आवक घटली होती.

इन्फो===

शेतकरी नुकसान टाळण्यासाठी निर्णय

कोरोना महामारीने शेतकरी होरपळला आहे. अवकाळी पाऊस संकटांना बळीराजा तोंड देत आहे. मात्र बाजारसमिती बंद ठेवली तर त्यांचे नुकसान होण्याची शक्यता होती म्हणून बाजारसमिती सुरू ठेवली.

-देविदास पिंगळे, सभापती बाजारसमिती

(फोटो २६ बाजार)