शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
4
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
5
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
6
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
7
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
8
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
9
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
10
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
11
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
12
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
13
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
14
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
15
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
16
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
17
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
18
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
19
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
20
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या बंदने बाजार समितीत आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 01:33 IST

पंचवटी : शेतकरी कायद्यांविरोधात दिल्लीत आंदोलन सुरू असून बहुजन शेतकरी संघटनेने पुकारलेल्या भारत बंदला शुक्रवारी नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीने पाठिंबा दिल्याने या बंदचा बाजार समिती व्यवहारावर परिणाम जाणवला. परिणामी शुक्रवारी २५ टक्के शेतमाल आवक घटली होती.

पंचवटी : शेतकरी कायद्यांविरोधात दिल्लीत आंदोलन सुरू असून बहुजन शेतकरी संघटनेने पुकारलेल्या भारत बंदला शुक्रवारी नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीने पाठिंबा दिल्याने या बंदचा बाजार समिती व्यवहारावर परिणाम जाणवला. परिणामी शुक्रवारी २५ टक्के शेतमाल आवक घटली होती.शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी सभापती देवीदास पिंगळे यांनी बाजारसमिती सुरू ठेवली होती. केंद्राच्या नव्या कायद्यांना विरोध म्हणून दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. तिन्ही कायदे शेतकरी विरोधी असून ते रद्द करून देशात आधारभूत किमतीचा कायदा करावा अशा मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चाने बंदची हाक दिली होती. बंदमध्ये सहभागी होण्यासाठी बहुजन शेतकरी संघटनेने सर्व बाजारसमित्यांना पत्र दिले होते. आंदोलनाला पाठिंबा जाहीर करून बाजार समिती सुरू ठेवण्यात आली. मात्र भारत बंदच्या भीतीने बाजार समितीकडे शेतकऱ्यानी पाठ फिरवली त्यामुळे शेतमालाची जवळपास २५ टक्के आवक घटली होती.इन्फो===शेतकरी नुकसान टाळण्यासाठी निर्णयकोरोना महामारीने शेतकरी होरपळला आहे. अवकाळी पाऊस संकटांना बळीराजा तोंड देत आहे. मात्र बाजारसमिती बंद ठेवली तर त्यांचे नुकसान होण्याची शक्यता होती म्हणून बाजारसमिती सुरू ठेवली.-देविदास पिंगळे, सभापती बाजारसमिती

टॅग्स :Marketबाजार