शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

शेतकऱ्यांचा हल्लाबोल

By admin | Updated: September 13, 2016 00:25 IST

पाटोदा : भारनियमनाच्या वेळेत बदल करण्याची मागणी

पाटोदा : वीजपुरवठा आठ दिवस दिवसा बंद राहिला तर शेतकऱ्यांनी शेतात लावलेल्या कांद्यास पाणी केव्हा भरायचे. शेतातील उभी पिके पाण्यावाचून जळून चालल्याने शेतकऱ्यांनी काय करायचे, शेतकऱ्यांनी कांदा लागवड बंद करायचीच नाही का, असा सवाल उपस्थित करीत पंचायत समिती सदस्य रतन बोरणारे, भगवान ठोंबरे, साहेबराव अहेर, अण्णा दौंडे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी व परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी येथील कार्यालयावर हल्लाबोल करत येथील सहाय्यक कनिष्ठ अभियंता महेंद्र मूळकर यांना निवेदन देत येत्या आठ दिवसात भारनियमनाच्या वेळेत बदल न केल्यास सोमवारी (दि. १९) कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा दिला.येथील विद्युत वितरण कंपनी केंद्रामार्फत परिसरातील पाटोदा, पिंपरी, ठाणगाव, कानडी, विखरणी, शिरसगाव लौकी, निलखेडे, सोमठाण देश, आंबेगाव या गावांना वीजपुरवठा केला जातो; मात्र गेल्या काही दिवसांपासून वीज कंपनीने परिसरात भारनियमनांच्या वेळात बदल केल्याने शेतातील उभ्या पिकांना पाणी देता येत नसल्याने पिके सुकू लागली आहे़