शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

गायी सांभाळण्यास शेतकरी समर्थ

By admin | Updated: January 1, 2017 00:19 IST

कराडकर : नंदिनी गोशाला व्याख्यानमाला

नाशिक : महाराष्ट्रात गोवंश हत्त्याबंदी कायदा लागू झाल्यानंतर भाकड गायी सांभाळाव्या लागणार असल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्त्या करण्याची वेळ येईल, अशी टीका करणाऱ्यांना तथा गोवंश हत्त्याबंदी कायद्याच्या विरोधकांना वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष बंडातात्या कराडकर यांनी शनिवारी शंकराचार्य संकुलातील व्याख्यानात चांगलेच फटकारले. महाराष्ट्रात गो हत्त्या बंदी कायदा अस्तित्वात येणे हे वारकरी संप्रदायाचे यश असून, देशभरात हा कायदा अस्तित्वात येणे गरजेचे सांगतानाच देशातील शेतकरी गायी सांभाळण्यास समर्थ असल्याचे मत कराडकर यांनी व्यक्त केले. व्यासपीठावर नंदिनी गोशाळेचे अध्यक्ष नेमीचंद पोद्दार, कार्याध्यक्ष एम. एन.पाटील, वसंत खैरनार, महेश पाटील आदि उपस्थित होते. कराडकर म्हणाले, महाभारतात श्रीकृष्णाचा सांभाळ नंद राजाने केला होता. त्याकाळात नऊ लाख गायी असणाऱ्या गोपालकास नंद ही उपाधी दिली जात होती. त्यावेळी गोकूळ व मथुरेत असे नंद अनेक होते. यावरून त्यावेळच्या गोधनाची व भारताच्या संपन्नतेची जाणीव होऊ शकते. आपला देश हा शेकडो वर्षांपासून सधन व संपन्न आहे. या संपन्नतेचे माध्यम व साधन हे गोमाता आहे. यामुळे तिची सेवा हीच खरी देश सेवा आहे. इतिहास पाहता ५०० वर्षे देशावर राज्य करणाऱ्या मोघलांनी गोहत्त्येस राजमान्यता दिली नव्हती. परंतु, भारताच्या संपन्नतेचे गमक गायीमध्ये असल्याचे लक्षात आल्यानंतर इंग्रजांनी मात्र गोहत्त्येस राजमान्यता दिली गायीपासून उस्तर्जित होणारे दूध, गोमूत्र, शेण असे सर्व पदार्थ मानवी शरीरास आरोग्य देणारे आहेत. असे कराडकर यांनी सांगितले.