शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

पालखेडच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 17:03 IST

येवला : पाणी वापर सहकारी संस्थांना शासनाच्या करारानुसार आजपर्यंत पाणी कोटा मिळालेला नाही. समन्यायी पद्धतीने पाणी वाटप झाले पाहिजे याचा शासनाने विचार करावा.पाणी वाटप सहकारी संस्थांना करारानुसार पाणी कोठा देता येत नसेल तर शासनाने स्वत: शेतकºयांना पाणी वाटप करावे.अशी भूमिका घेत तालुक्यातील श्री साई पाणीवापर सहकारी संस्था भिंगारे (ता.येवला ) व हनुमान पाणी संस्थेच्या शेवगे यांच्या अध्यक्षांनी व संचालकांनी राजीनामे दिले आहेत.

येवला : पाणी वापर सहकारी संस्थांना शासनाच्या करारानुसार आजपर्यंत पाणी कोटा मिळालेला नाही. समन्यायी पद्धतीने पाणी वाटप झाले पाहिजे याचा शासनाने विचार करावा.पाणी वाटप सहकारी संस्थांना करारानुसार पाणी कोठा देता येत नसेल तर शासनाने स्वत: शेतकºयांना पाणी वाटप करावे.अशी भूमिका घेत तालुक्यातील श्री साई पाणीवापर सहकारी संस्था भिंगारे (ता.येवला ) व हनुमान पाणी संस्थेच्या शेवगे यांच्या अध्यक्षांनी व संचालकांनी राजीनामे दिले आहेत.राजीनाम्याचे हे सत्र सुरूच राहणार असल्याने यंदा पालखेड डाव्या कालव्याचे पाणी वाटप कसे होणार याबाबत प्रश्नचिन्ह लागले आहे.पाणी वापर संस्थांना पाणी कोट्याच्या तुलनेत कमी पाणी दिले जाते.यामुळे लाभार्थी शेतकर्यांना पाण्याचे वितरण करणे पाणीवापर संस्थांना पाणी वाटणे अवघड होत आहे.यामुळेच श्री साई पाणी वापर सहकारी संस्था भिंगारे व शेवगे यांच्या पदाधिकार्यांनी गावपातळीवर बैठका घेवून चर्चा केली.पाणी वाटप संस्थेने करू नये आणि पदाधिकाºयांनी राजीनामे द्यावेत,असे ठराव पारित करण्यात आले.अखेर वैतागून संस्थेच्या पदाधिकार्यांनी पालखेड डावा कालवा कार्यकारी अभियंता व बळीराज्य पाणी वापर संस्था चेअरमन संतू पाटील झांबरे,सुरेश कदम यांचेकडे राजीनामे पाठवले आहे