शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
5
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
6
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
7
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
8
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
9
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
10
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
11
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
12
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
13
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
14
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
15
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
16
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
17
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
18
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
19
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
20
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू

पालखेडच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 17:03 IST

येवला : पाणी वापर सहकारी संस्थांना शासनाच्या करारानुसार आजपर्यंत पाणी कोटा मिळालेला नाही. समन्यायी पद्धतीने पाणी वाटप झाले पाहिजे याचा शासनाने विचार करावा.पाणी वाटप सहकारी संस्थांना करारानुसार पाणी कोठा देता येत नसेल तर शासनाने स्वत: शेतकºयांना पाणी वाटप करावे.अशी भूमिका घेत तालुक्यातील श्री साई पाणीवापर सहकारी संस्था भिंगारे (ता.येवला ) व हनुमान पाणी संस्थेच्या शेवगे यांच्या अध्यक्षांनी व संचालकांनी राजीनामे दिले आहेत.

येवला : पाणी वापर सहकारी संस्थांना शासनाच्या करारानुसार आजपर्यंत पाणी कोटा मिळालेला नाही. समन्यायी पद्धतीने पाणी वाटप झाले पाहिजे याचा शासनाने विचार करावा.पाणी वाटप सहकारी संस्थांना करारानुसार पाणी कोठा देता येत नसेल तर शासनाने स्वत: शेतकºयांना पाणी वाटप करावे.अशी भूमिका घेत तालुक्यातील श्री साई पाणीवापर सहकारी संस्था भिंगारे (ता.येवला ) व हनुमान पाणी संस्थेच्या शेवगे यांच्या अध्यक्षांनी व संचालकांनी राजीनामे दिले आहेत.राजीनाम्याचे हे सत्र सुरूच राहणार असल्याने यंदा पालखेड डाव्या कालव्याचे पाणी वाटप कसे होणार याबाबत प्रश्नचिन्ह लागले आहे.पाणी वापर संस्थांना पाणी कोट्याच्या तुलनेत कमी पाणी दिले जाते.यामुळे लाभार्थी शेतकर्यांना पाण्याचे वितरण करणे पाणीवापर संस्थांना पाणी वाटणे अवघड होत आहे.यामुळेच श्री साई पाणी वापर सहकारी संस्था भिंगारे व शेवगे यांच्या पदाधिकार्यांनी गावपातळीवर बैठका घेवून चर्चा केली.पाणी वाटप संस्थेने करू नये आणि पदाधिकाºयांनी राजीनामे द्यावेत,असे ठराव पारित करण्यात आले.अखेर वैतागून संस्थेच्या पदाधिकार्यांनी पालखेड डावा कालवा कार्यकारी अभियंता व बळीराज्य पाणी वापर संस्था चेअरमन संतू पाटील झांबरे,सुरेश कदम यांचेकडे राजीनामे पाठवले आहे