शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

पालखेडच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 17:03 IST

येवला : पाणी वापर सहकारी संस्थांना शासनाच्या करारानुसार आजपर्यंत पाणी कोटा मिळालेला नाही. समन्यायी पद्धतीने पाणी वाटप झाले पाहिजे याचा शासनाने विचार करावा.पाणी वाटप सहकारी संस्थांना करारानुसार पाणी कोठा देता येत नसेल तर शासनाने स्वत: शेतकºयांना पाणी वाटप करावे.अशी भूमिका घेत तालुक्यातील श्री साई पाणीवापर सहकारी संस्था भिंगारे (ता.येवला ) व हनुमान पाणी संस्थेच्या शेवगे यांच्या अध्यक्षांनी व संचालकांनी राजीनामे दिले आहेत.

येवला : पाणी वापर सहकारी संस्थांना शासनाच्या करारानुसार आजपर्यंत पाणी कोटा मिळालेला नाही. समन्यायी पद्धतीने पाणी वाटप झाले पाहिजे याचा शासनाने विचार करावा.पाणी वाटप सहकारी संस्थांना करारानुसार पाणी कोठा देता येत नसेल तर शासनाने स्वत: शेतकºयांना पाणी वाटप करावे.अशी भूमिका घेत तालुक्यातील श्री साई पाणीवापर सहकारी संस्था भिंगारे (ता.येवला ) व हनुमान पाणी संस्थेच्या शेवगे यांच्या अध्यक्षांनी व संचालकांनी राजीनामे दिले आहेत.राजीनाम्याचे हे सत्र सुरूच राहणार असल्याने यंदा पालखेड डाव्या कालव्याचे पाणी वाटप कसे होणार याबाबत प्रश्नचिन्ह लागले आहे.पाणी वापर संस्थांना पाणी कोट्याच्या तुलनेत कमी पाणी दिले जाते.यामुळे लाभार्थी शेतकर्यांना पाण्याचे वितरण करणे पाणीवापर संस्थांना पाणी वाटणे अवघड होत आहे.यामुळेच श्री साई पाणी वापर सहकारी संस्था भिंगारे व शेवगे यांच्या पदाधिकार्यांनी गावपातळीवर बैठका घेवून चर्चा केली.पाणी वाटप संस्थेने करू नये आणि पदाधिकाºयांनी राजीनामे द्यावेत,असे ठराव पारित करण्यात आले.अखेर वैतागून संस्थेच्या पदाधिकार्यांनी पालखेड डावा कालवा कार्यकारी अभियंता व बळीराज्य पाणी वापर संस्था चेअरमन संतू पाटील झांबरे,सुरेश कदम यांचेकडे राजीनामे पाठवले आहे