शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

सत्काराने गहिवरले सैनिकांचे कुटुंबीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 00:24 IST

जळगाव नेऊर विद्यालयाच्या प्रांगणात पुलवामा हल्ल्यातील शहिदांना मानवंदना प्रसंगी भारत मातेच्या रक्षणासाठी सिमेवर लढत असलेल्या सैनिक कुटुंब, वीरमाता, वीरपत्नी, आजी-माजी सैनिकांच्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला. यावेळी सैनिकांचे कुटुंबांना गहिवरुन आले.

जळगाव नेऊर : येथील जळगाव नेऊर विद्यालयाच्या प्रांगणात पुलवामा हल्ल्यातील शहिदांना मानवंदना प्रसंगी भारत मातेच्या रक्षणासाठी सिमेवर लढत असलेल्या सैनिक कुटुंब, वीरमाता, वीरपत्नी, आजी-माजी सैनिकांच्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला. यावेळी सैनिकांचे कुटुंबांना गहिवरुन आले.यावेळी नाशिक जिल्ह्यातील शहिद सैनिकांच्या वीरपत्नी भारती पगार, रेखा गोरडे, वर्षा चौधरी, सुभामा मोरे, रु पाली बच्छाव, रेखा खैरनार, कल्पना रैंदळ, हिराबाई चव्हाण, अनीता शेळके, विरमाता पुष्पाबाई कदम, सैनिक पत्नी कांचन शिंदे, विरचक्र विजेते कचरु साळवे,१९६५ व १९७१च्या युद्धात सहभागी असलेले जगन्नाथ शिरसाठ, कालगील युद्धातील सोन्याबापू शिंदे, सुदाम आमराळे, माजी सैनिक संदीप शिंदे, योगेश शिंदे, गोकुळ तांबे, सचिन कदम, दिनकर शेळके, सचिन शिंदे, अशोक ठोके, लक्ष्मण सातभाई, गोकुळ बनसोडे, पांडुरंग सोनवणे, राजेंद्र दाते, गणेश चव्हाणके, सैन्य दलातील सचिन बोरनारे, धोंडीराम सोनवणे, अक्षय व्यापारी, अंकुश ठोंबरे, मोहन जाधव, प्रविण बोराडे, योगेश बोराडे, गोरख तांबे, भरत तांबे, विकास वरे, पोलिस दलातील भरत दाते, रोहिदास ठोंबरे, शरद दाते, मच्छिंद्र पठारे आदींचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

टॅग्स :cultureसांस्कृतिक