शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
3
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
5
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
6
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
7
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
8
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
9
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
10
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
11
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
13
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
15
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
16
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
17
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
18
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
19
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
20
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले

खामखेडा येथे चाऱ्याचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: April 6, 2016 00:29 IST

पाणीटंचाई : विहिरींच्या पाण्याने गाठला तळ

 खामखेडा : परिसरातील शेती व्यवसाय निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असून, विहिरीच्या पाण्याची पातळीत घट झाल्याने शेतीसिंचन व चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.गेल्या तीन ते चार वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे. प्रत्येक महिन्याला पडणाऱ्या बेमोसमी पावसामुळे व निसर्गाच्या कालचक्रानुसार शेतकरी आपले वेळापत्रक बदलत असले तरी ते फारसे सोयीचे ठरले नसल्याचे सिद्ध झाले आहे. डिसेंबर महिन्यापासून प्रत्येक महिन्यामध्ये बेमोसमी पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ते खरिपाच्या पिकांनी भरून निघणार नाही. या बेमोसमी पावसामुळे जनावरांसाठी रचून ठेवलेला चारा भिजून काळा पडून खराब झाल्यामुळे आता शेतकऱ्यांजवळ जानावरांसाठी चारा शिल्लक राहिला नाही.त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. तेव्हा आता जनावरे कशी जगवावी याची चिंता शेतकऱ्याला सतावत आहे. काही विहिरींना पिण्यासाठी पाणी नाही. काही शेतकऱ्यांनी शेतातील पिके सोडून दिली, तर काही जणांवर शेतातील पिके सोडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतात वास्तव्य करून राहणाऱ्या शेतकऱ्यांना सिंचनबरोबर चारा व पिण्याचा पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. (वार्ताहर)