शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

कांदा भावात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:45 IST

येवला : सर्वच बाजारपेठेत नेहमीपेक्षा झालेली आवक व इतर राज्यांतूनही झालेली आवक याचा एकूणच परिणाम म्हणजे बाजारपेठेतील वेगाने कांदा भावात घसरण होत आहे.

ठळक मुद्दे५०० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहेकांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडू लागला आहे

येवला : केंद्र शासनाने कांद्याचे निर्यातमूल्य शून्य केले असूनदेखील थंडावलेली कांदा निर्यात तसेच लाल कांद्याबरोबर रांगडा कांद्याची राज्यभरातून सर्वच बाजारपेठेत नेहमीपेक्षा झालेली आवक व इतर राज्यांतूनही झालेली आवक याचा एकूणच परिणाम म्हणजे बाजारपेठेतील वेगाने कांदा भावात घसरण होत आहे. राज्य शासनाने कांदा खरेदी केंद्र सुरू करावे किंवा कांद्याला प्रतिक्विंटल मागे ५०० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे. येवला बाजार समितीत शुक्र वारी (दि. ६) कांद्याची सुमारे सात हजार क्विंटल झाली. उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान २५० रु पये, कमाल ७१७, तर सरसरी ६५० होते. राज्यासह देशात मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची साठवण चाळीत झालेली असताना निवडून उरलेला कांदा आता शेतकरी बाजारात आणू लागल्याने आवक वाढली. यामुळे येवला बाजार समितीत उन्हाळ कांद्याचे बाजारभाव सहाशे रुपयाच्या आत आल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडू लागला आहे. सध्या मार्केटमध्ये येणाºया कांद्याचा स्तर आणि गुणवत्तादेखील सुमार दर्जाची आहे. यावर्षी निसर्गाने बºयापैकी साथ दिल्याने व शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर मेहनत घेऊन लाल कांद्यासह उन्हाळ कांद्याचे विक्रमी उत्पादन घेतले. प्रारंभी कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकºयांनी कांदा लागवडीवर भर दिला. मात्र सध्या कांदा बाजारभावात होणारी घसरण पाहता शेतकरी अडचणीत येण्याची चिन्हे दर्शवित आहे.