शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

कांदा भावात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:45 IST

येवला : सर्वच बाजारपेठेत नेहमीपेक्षा झालेली आवक व इतर राज्यांतूनही झालेली आवक याचा एकूणच परिणाम म्हणजे बाजारपेठेतील वेगाने कांदा भावात घसरण होत आहे.

ठळक मुद्दे५०० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहेकांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडू लागला आहे

येवला : केंद्र शासनाने कांद्याचे निर्यातमूल्य शून्य केले असूनदेखील थंडावलेली कांदा निर्यात तसेच लाल कांद्याबरोबर रांगडा कांद्याची राज्यभरातून सर्वच बाजारपेठेत नेहमीपेक्षा झालेली आवक व इतर राज्यांतूनही झालेली आवक याचा एकूणच परिणाम म्हणजे बाजारपेठेतील वेगाने कांदा भावात घसरण होत आहे. राज्य शासनाने कांदा खरेदी केंद्र सुरू करावे किंवा कांद्याला प्रतिक्विंटल मागे ५०० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे. येवला बाजार समितीत शुक्र वारी (दि. ६) कांद्याची सुमारे सात हजार क्विंटल झाली. उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान २५० रु पये, कमाल ७१७, तर सरसरी ६५० होते. राज्यासह देशात मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची साठवण चाळीत झालेली असताना निवडून उरलेला कांदा आता शेतकरी बाजारात आणू लागल्याने आवक वाढली. यामुळे येवला बाजार समितीत उन्हाळ कांद्याचे बाजारभाव सहाशे रुपयाच्या आत आल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडू लागला आहे. सध्या मार्केटमध्ये येणाºया कांद्याचा स्तर आणि गुणवत्तादेखील सुमार दर्जाची आहे. यावर्षी निसर्गाने बºयापैकी साथ दिल्याने व शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर मेहनत घेऊन लाल कांद्यासह उन्हाळ कांद्याचे विक्रमी उत्पादन घेतले. प्रारंभी कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकºयांनी कांदा लागवडीवर भर दिला. मात्र सध्या कांदा बाजारभावात होणारी घसरण पाहता शेतकरी अडचणीत येण्याची चिन्हे दर्शवित आहे.