शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

एन दिवाळी सणाचे तोंडावर कांदा भावात घसरण झाल्यानेशेतकरी चिंतातुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 16:46 IST

ब्राह्मणगाव : मागील आठवड्यात कांदा भाव सुधारला असता शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या व दिवाळी सण आनंदात जाईल हे दिवास्वप्नच ठरले आहे, कांद्याचा भाव एकदम २२०० वरून एक हजाराच्या आत येऊन ठेपल्याने शेतकरी वर्गात चिंतेचा सुर असून सर्वत्र नाराजी पसरली आहे.

ठळक मुद्दे शेतकर्यांना बरोबर शेतमजूर ही अडचणीत येत आहे.

ब्राह्मणगाव : मागील आठवड्यात कांदा भाव सुधारला असता शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या व दिवाळी सण आनंदात जाईल हे दिवास्वप्नच ठरले आहे, कांद्याचा भाव एकदम २२०० वरून एक हजाराच्या आत येऊन ठेपल्याने शेतकरी वर्गात चिंतेचा सुर असून सर्वत्र नाराजी पसरली आहे.आधीच दुष्काळाचे सावट आहे तो उन्हाळी कांदा च भविष्यात थोडाफार आर्थिक आधार देईल अशी अपेक्षा असताना व पाऊस न आल्याने विहिरी आटू लागल्या आहेत नवीन कांदा उत्पादन येईल याची शक्यता आता संपुष्टात आली आहे. तेव्हा आहे तो कांदा ही भावात घसरण झाल्याने मातीमोल भावात विकावा लागत आहे. दिवाळी सण तोंडावर आला, अर्थकारण बिघडल्याने गोडधोड मिळण्याची शक्यता संपुष्टात आली आहे, दुष्काळाचे सावट घर करू लागल्याने पुढील पावसाळा येई पर्यंत पिण्याचे पाणी व जनावरांना चारा कसा मिळेल याची ही चिंता वाढली आहे.पुढील आठ मिहने किती भयानक संकट आहे याची चिंता सर्वत्र पसरली आहे मात्र राजकीय पक्षांना यांचे यित्कंचितही सोयरसुतक दिसत नाही. शेतकरी मात्र मेटकुटीस आला आहे, नाधड कर्ज माफी ना कुठली शासकीय मदत या कात्रित शेतकरी सापडल्याने राजकीय पक्षण बद्दल ही संताप व्यक्त केला जात आहे. तेव्हा आहे तो थोडाफार कांद्याला भाव वाढला तरच थोडाफार आर्थिक हातभार लागणार असून नाहीतर शेतकर्यांवरील. संकट वाढणार आहे. शेतकर्यांना बरोबर शेतमजूर ही अडचणीत येत आहे.