शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

केंद्राकडून साखरेचे अनुदान बंद राज्याचे स्पष्टीकरण : बीपीएल वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:32 IST

सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांना स्वस्त धान्य दुकानातून स्वस्त दरात दरमहा साखर उपलब्ध करून देण्यासाठी लागणारे अनुदान केंद्र सरकारने बंद करून टाकल्यामुळे त्याचा फटका राज्यातील लाखो दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांना बसला असून, परिणामी राज्य शासनाने या कुटुंबांना दिली जाणारी साखरच बंद करून टाकली आहे.

नाशिक : सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांना स्वस्त धान्य दुकानातून स्वस्त दरात दरमहा साखर उपलब्ध करून देण्यासाठी लागणारे अनुदान केंद्र सरकारने बंद करून टाकल्यामुळे त्याचा फटका राज्यातील लाखो दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांना बसला असून, परिणामी राज्य शासनाने या कुटुंबांना दिली जाणारी साखरच बंद करून टाकली आहे.महागाईच्या काळात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांना दरमहा साखर व घासलेट स्वस्त दरात मिळावे, अशी मागणी कॉँग्रेसच्या सेवा दलाने राज्य शासनाकडे केली असता, या मागणीवर राज्य सरकारने सेवा दलाचे शहराध्यक्ष वसंत ठाकूर यांना पत्र पाठवून राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, राज्यातील पात्र लाभार्थ्यांना अनुदानित दरात साखर वाटप करण्याची योजना राज्य सरकारकडून केंद्र शासनातर्फे अनुदानानुसार चालविण्यात येते. मार्च मार्च २०१७ पर्यंत केंद्र सरकारकडून राज्याला बीपीएल व अंत्योदय अशा दोहोंसाठी अनुदान प्राप्त होत होते. मात्र केंद्र शासनाच्या जून २०१७ मधील मार्गदर्शक सूचनांनुसार माहे मार्च २०१७ पासून केंद्र शासनाने फक्त अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना पुरविण्यात येणाºया साखरेसाठीच अनुदान दिले व बीपीएल कुटुंबांच्या साखरेचे अनुदान बंद केले.