शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

रामशेजसह जिल्ह्यातील दुर्गांचे अस्तित्वच धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 15:10 IST

जानोरी : किल्ले अजिंक्य रामशेजवर शनिवारी,रविवारी हजारो पर्यटकांची गर्दी असते. या पर्यटकांना सुरक्षितपणे किल्ला बघण्यासाठी कुठलीही यंत्रणा नसल्याने किल्ल्यावर काही टवाळ व उपद्रवीकडून किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तुना धोका निर्माण होत आहे. पर्यटकांना डोकेदुखी असलेला किल्ल्यावर टवाळांचा कायमच असणारा हैदोस थांबवावा याबाबत रामशेजवरील ऐतिहासिक वास्तूंच्या संरक्षणासाठी तातडीने उपाय योजावे अशी मागणी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीने नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे, सहाय्यक वनसंरक्षक संजय मोरे व पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक आरती आळे, आशेवाडी ग्रामपंचायत कार्यालय यांना देण्यात आले आहे.

ठळक मुद्देकिल्ल्याकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष : शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेकडून निवेदन

जानोरी : किल्ले अजिंक्य रामशेजवर शनिवारी,रविवारी हजारो पर्यटकांची गर्दी असते. या पर्यटकांना सुरक्षितपणे किल्ला बघण्यासाठी कुठलीही यंत्रणा नसल्याने किल्ल्यावर काही टवाळ व उपद्रवीकडून किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तुना धोका निर्माण होत आहे. पर्यटकांना डोकेदुखी असलेला किल्ल्यावर टवाळांचा कायमच असणारा हैदोस थांबवावा याबाबत रामशेजवरील ऐतिहासिक वास्तूंच्या संरक्षणासाठी तातडीने उपाय योजावे अशी मागणी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीने नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे, सहाय्यक वनसंरक्षक संजय मोरे व पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक आरती आळे, आशेवाडी ग्रामपंचायत कार्यालय यांना देण्यात आले आहे.किल्ले रामशेज नाशिकपासून अवघा १२ किलोमीटरवर पेठरोड लगत हा दुर्ग आहे. अवघ्या ३३० मावळ्यांनी ६ वर्षे रामशेजला वेढा देऊन बसलेल्या हजारो मुघली फौजेची दाणादाण उडवून रामशेज अजिंक्य राखला होता. याच पराक्रमाचे प्रतीक असलेला दुर्ग रामशेज अत्यंत महत्वाचा मूर्तिमंत वारसा आहे.किल्ल्यावरील दिवसागणिक वाढती गर्दी बघता किल्ल्यावर सुरक्षित पर्यटन व्हावे यासाठी अधिकृत गाईड नाही. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पर्यटन पोलीस ही किल्ल्यावर नसतात, त्यामुळं असुरक्षित पर्यटकांना टवाळ मंडळींकडून त्रास होतो.किल्ल्यावर जाणाऱ्या येणाऱ्यांची नोंदणी केली जात नाही. रामशेजवर कायमचा बंधुकंधारी वनपाल नेमावा, किल्ल्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांची नोंदणीसाठी वन विभागाने पायथ्याला चौकी उभारावी अश्या अनेक मागण्यांचे निवेदन शिवकार्य गडकोट संस्थेच्या वतीने संबंधितांना दिलेली आहे.दुर्ग रामशेजच्या तग धरून उरलेल्या वास्तू त्या किल्ल्याचे वैभव आहे. बागलाणचा ग्रीब्ज या इंग्रज अधिकाऱ्याने जिल्ह्यातील दुर्ग १८१८ नंतर सुरुंग लावून उध्वस्त केले. रामशेज ही त्यात उध्वस्त केला गेला. उरलेल्या वास्तू कित्येक दिवस दुर्लक्षित भग्न आहेत. प्रभू रामाची शेज असलेला रामशेज जीवापाड जपणारी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या अपार कष्टाने रामशेजसह जिल्ह्यातील कित्येक दुर्ग आज तग धरून आहेत. हातगडसाठी आमच्या पूर्वजांनी बलिदान दिले, मात्र त्यांच्या समाध्यांची स्थिती स्थानिकांच्या दुर्लक्षामुळे दुरवस्थेत आहे. हे दुर्ग वाचवणे सर्वांचेच कर्तव्य आहे. ते प्रत्येकाने केलं पाहिजे.- मनोहर मोरे देशमुख (हतगडचे किल्लेदार गंगाजी मोरे देशमुख यांचे १३ वे वंशज) 

टॅग्स :FortगडGovernmentसरकार