शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
3
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
4
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
5
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
6
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
7
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
8
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
9
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
10
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
11
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
12
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
13
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
14
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
15
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
16
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
17
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
18
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
19
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
20
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर

आळंदी उपसा संस्थेचे कर्ज माफ करा

By admin | Updated: June 26, 2015 01:20 IST

आळंदी उपसा संस्थेचे कर्ज माफ करा

  नाशिक : नाशिक तालुक्यातील वाडगाव येथे आळंदी सहकारी उपसा जलसिंचन संस्थेचे कर्ज माफ करण्यासाठी शेतकरी सभासदांनी जिल्हा बॅँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांना साकडे घातले आहे. यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदरची संस्था १९९६ मध्ये स्थापन करण्यात आली; परंतु ती अद्याप पूर्ण झालेली नाही. मात्र शेतकऱ्यांच्या जमिनींवर त्याचा कर्जापोटी बोझा चढला आहे. या संस्थेकडून शेतकऱ्यांना एक थेंबही पाण्याचा मिळालेला नसल्यामुळे वैतागून चार शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केली. जिल्हा बॅँकेने संस्थेला ७५ लाख रुपये कर्ज दिले होते, त्यापोटी संस्थेच्या सभासदांनी एक कोटी दोन लाख साठ हजार इतकी रक्कम वेळोवेळी बॅँकेत भरली आहे. मात्र शासकीय कर्जमाफीत या संस्थेला एकदाही बॅँकेने कर्जमाफी अथवा व्याजमाफी दिलेली नाही. उलट सातबारा उताऱ्यावर बोजा लावण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना अन्य ठिकाणाहून कर्ज मिळण्याचा मार्गही खुंटला आहे. अलीकडेच बॅँकेच्या वसुली अधिकाऱ्यांनी संस्थेला नोटीस देऊन मुद्दल रक्कम भरून खाते निरंक करण्याबाबत पत्र दिले आहे. परंतु घेतलेल्या कर्जापेक्षाही दुपटीने अधिक रक्कम संस्थेने भरल्यामुळे बॅँकेने संस्थेला कर्जमाफी द्यावी, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर राजू देसले, संपतराव थेटे, पांडुरंग निंबेकर, निवृत्ती कसबे, राजाराम निंबेकर, मधुकर कसबे, सीताराम वाघमारे, दिनकर गोवर्धने, काशीनाथ निंबेकर आदि उपस्थित होते.