शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

आळंदी उपसा संस्थेचे कर्ज माफ करा

By admin | Updated: June 26, 2015 01:20 IST

आळंदी उपसा संस्थेचे कर्ज माफ करा

  नाशिक : नाशिक तालुक्यातील वाडगाव येथे आळंदी सहकारी उपसा जलसिंचन संस्थेचे कर्ज माफ करण्यासाठी शेतकरी सभासदांनी जिल्हा बॅँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांना साकडे घातले आहे. यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदरची संस्था १९९६ मध्ये स्थापन करण्यात आली; परंतु ती अद्याप पूर्ण झालेली नाही. मात्र शेतकऱ्यांच्या जमिनींवर त्याचा कर्जापोटी बोझा चढला आहे. या संस्थेकडून शेतकऱ्यांना एक थेंबही पाण्याचा मिळालेला नसल्यामुळे वैतागून चार शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केली. जिल्हा बॅँकेने संस्थेला ७५ लाख रुपये कर्ज दिले होते, त्यापोटी संस्थेच्या सभासदांनी एक कोटी दोन लाख साठ हजार इतकी रक्कम वेळोवेळी बॅँकेत भरली आहे. मात्र शासकीय कर्जमाफीत या संस्थेला एकदाही बॅँकेने कर्जमाफी अथवा व्याजमाफी दिलेली नाही. उलट सातबारा उताऱ्यावर बोजा लावण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना अन्य ठिकाणाहून कर्ज मिळण्याचा मार्गही खुंटला आहे. अलीकडेच बॅँकेच्या वसुली अधिकाऱ्यांनी संस्थेला नोटीस देऊन मुद्दल रक्कम भरून खाते निरंक करण्याबाबत पत्र दिले आहे. परंतु घेतलेल्या कर्जापेक्षाही दुपटीने अधिक रक्कम संस्थेने भरल्यामुळे बॅँकेने संस्थेला कर्जमाफी द्यावी, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर राजू देसले, संपतराव थेटे, पांडुरंग निंबेकर, निवृत्ती कसबे, राजाराम निंबेकर, मधुकर कसबे, सीताराम वाघमारे, दिनकर गोवर्धने, काशीनाथ निंबेकर आदि उपस्थित होते.