शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

ईव्हीएम’मुळे लोकशाही धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 01:04 IST

नाशिक : लोकशाहीत जनतेच्या मतांचा सहभाग असतो, मात्र अलीकडच्या निवडणुका या जनतेचा मतांवर नव्हे तर ईव्हीएम मशीनवर जिंकल्या जात असल्यामुळे लोकशाही व्यवस्था धोक्यात येत असल्याचा आरोप बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केला. निवडणुकीपूर्वीच किती जागा जिंकू शकतो, असे विधान भाजपकडून केले जात असल्याने त्यांना जनतेच्या मतांपेक्षा ईव्हीएमवर विश्वास असल्याचे सिद्ध होते, असा दावादेखील मेश्राम यांनी यावेळी केला.

ठळक मुद्देवामन मेश्राम : बामसेफच्या राष्टÑीय अधिवेशनात ईव्हीएमवर घणाघात

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : लोकशाहीत जनतेच्या मतांचा सहभाग असतो, मात्र अलीकडच्या निवडणुका या जनतेचा मतांवर नव्हे तर ईव्हीएम मशीनवर जिंकल्या जात असल्यामुळे लोकशाही व्यवस्था धोक्यात येत असल्याचा आरोप बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केला. निवडणुकीपूर्वीच किती जागा जिंकू शकतो, असे विधान भाजपकडून केले जात असल्याने त्यांना जनतेच्या मतांपेक्षा ईव्हीएमवर विश्वास असल्याचे सिद्ध होते, असा दावादेखील मेश्राम यांनी यावेळी केला.‘बामसेफ’चे ३३वे महाराष्टÑ राज्य अधिवेशन सोमवारी (दि.१२) दादासाहेब गायकवाड सभागृहात पार पडले. यावेळी मेश्राम बोलत होते. अमरावती विभाग लेखा व कोषागार विभागाचे सहसंचालक उत्तम सोनकांबळे यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले. व्यासपीठावर सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक डॉ. संजय अपरांती, राष्टÑीय शीख मोर्चाचे हरविंदर सिंह खालसा, ज्येष्ठ आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते मारुती खैरे, अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या राष्ट्रीय अध्यक्ष नंदा मथुरे, आंबेजोगाई मेडिकल कॉलेजचे डॉ. राजेंद्र अंकुशे, अखिल भारतीय पाथरवट समाजाचे सरचिटणीस हेमंत भोईर, डॉ. सूचित बागडे, रविराज राठोड उपस्थित होते.यावेळी मेश्राम यांनी ईव्हीएमच्या गैरप्रकाराला प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या कॉँग्रेसचादेखील छुपा पाठिंबा असल्याचा आरोप करताना ईव्हीएमचा लाभ हा भाजपा आणि कॉँग्रेसला होत असल्याचेही म्हटले. अधिवेशनाचे नियोजन नाशिकचे अ‍ॅड. सुजाता चौदांते, डॉक्टर विरोज दाणी, अक्षय अहिरे, एच. टी. फुले, सागर साळवे, भूषण पगारे, डॉ. प्रशिक धनसावंत, अविनाश पगार आदींनी केले होते. तीन सत्रांत विविध विषयांवर संवादपहिल्या सत्रात निवडणूक आयोग संविधानविरोधी कार्य करीत आहे का? २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसी जनगणना व जातीनिहाय जनगणना याबाबत जनतेची मागणी व सरकारची जनविरोधी भूमिका यावर चर्चा झाली. दुपारच्या सत्रात मराठा आरक्षणाची चर्चा झाली़ सायंकाळच्या सत्रात बहुजन समाजातील उच्चशिक्षित विद्यार्थ्यांच्या आत्महत्या यावरही मंथन झाले़