शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भाजी मंडईपासून आरोग्य केंद्रापर्यंत सर्वत्र सोशल डिस्टन्सिंगचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 23:02 IST

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आता सर्वत्र अंतर राखून व्यवहार करण्याच्या सूचना आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. महापालिकेने सर्व भाजी मंडर्इंमध्ये दुकानदार आणि ग्राहक यांच्यात सीमारेषा आखली आहे, परंतु अनेक किराणा दुकानदार आणि औषध विक्रेत्यांसह अन्य नागरिकांनीदेखील सोशल डिस्टन्सिंगवर भर दिला आहे.

नाशिक : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आता सर्वत्र अंतर राखून व्यवहार करण्याच्या सूचना आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. महापालिकेने सर्व भाजी मंडर्इंमध्ये दुकानदार आणि ग्राहक यांच्यात सीमारेषा आखली आहे, परंतु अनेक किराणा दुकानदार आणि औषध विक्रेत्यांसह अन्य नागरिकांनीदेखील सोशल डिस्टन्सिंगवर भर दिला आहे. त्यामुळेच आता ग्राहकांना किमान दीड ते दोन फूट अंतरावरूनच व्यवहार करावे लागत आहेत.कोरोना संसर्ग न होण्यासाठी बाधीत व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये यासाठी शासन आणि प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. हस्तांदोलन टाळण्यापासूनच दोन ते तीन फूट अंतरावर राहूनच बोलणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आता नागरिक काळजी घेताना दिसत आहेत. महापालिकेने संचारबंदी काळात शहरातील ४७ ठिकाणी भाजीबाजाराच्या जागा निश्चित केल्या असून, त्याठिकाणी येणाऱ्या नागरिक आणि विक्रेते यांच्यात अंतर रहावे यासाठी खास रेषांची आखणीच करून दिली आहे. येणारे ग्राहक त्या रेषेच्या अलीकडूनच व्यवहार करीत आहेत. याशिवाय विक्रेतेदेखील मास्क लावत आहेत. त्याचप्रमाणे अनेक व्यावसायिकांनी याबाबत दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे.विशेष म्हणजे वैद्यकीय व्यावसायिक त्याचे पालन करीत असून, नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातदेखील अशीच व्यवस्था करण्यात आली आहे.अत्यावश्यक सेवेमध्ये प्रामुख्याने किराणा आणि औषधांच्या दुकानांचा समावेश आहे. या व्यावसायिकांनीदेखील सोशल डिन्सन पाळण्यासाठी खडूने रेषा मारून अंतर राखले जात आहे. महपाालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यासंदर्भात ज्यांना अत्यावश्यक सेवेतील दुकान सुरू करायचे असेल त्यांना अशाप्रकारे रेषा आखण्याची सक्तीच केली असून त्यामुळे संबंधीत व्यवसायिक देखील त्याबाबत दक्षता घेत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार