शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
Video - एक, दोन नव्हे तर चोरांची अख्खी गँगच; काही सेकंदात खिशातून लंपास केला फोन अन्...
5
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
6
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
7
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
8
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
9
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
10
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
11
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
12
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
13
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
14
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
15
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
16
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
17
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
18
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
19
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
20
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  

राज्य घटनेत कायद्याचे सार : वाघ

By admin | Updated: July 25, 2016 00:02 IST

राज्य घटनेत कायद्याचे सार : वाघ

 देवळाली कॅम्प : भारतात अनेक धर्म व धार्मिक ग्रंथ आहेत. परंतु खऱ्या अर्थाने भारतीय राज्य घटना हाच देशाचा धर्मग्रंथ आहे. राज्य घटनेमुळेच देश सक्षम व एकात्मतेमध्ये बांधला गेला आहे. भारतीय राज्य घटना हक्क व विवेकावर उभी असून, ती कायद्याचे सार आहे, असे प्रतिपादन माजी जिल्हाधिकारी बी. जी. वाघ यांनी केले.लॅमरोड येथे एसव्हीकेटी महाविद्यालय व देवळाली कॅम्प भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान या विषयावर माजी जिल्हाधिकारी बी. जी. वाघ यांचे व्याख्यान झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जे. डी. सोनखासकर यांनी शरीरात जसा आत्मा महत्त्वाचा आहे तसेच भारतामध्ये संविधान हे आत्म्याचे प्रतीक आहे. त्यांनी न्याय, स्वातंत्र, सार्वभौम, बंधुत्व, सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वतंत्र व मूल्यांचे महत्त्व समजावून सांगितले.यावेळी गोदावरीचे भविष्य व आपले कर्तव्य या विषयावरील डॉक्युमेंटरी फिल्म बनविणारा माजी विद्यार्थी प्रवीण पाटील यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक जीवन गायकवाड यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. मंगला निकुंभ यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. सुनीता आडके व आभार विकास पोपटकार यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आदि उपस्थित होते. (वार्ताहर)