शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

राज्य घटनेत कायद्याचे सार : वाघ

By admin | Updated: July 25, 2016 00:02 IST

राज्य घटनेत कायद्याचे सार : वाघ

 देवळाली कॅम्प : भारतात अनेक धर्म व धार्मिक ग्रंथ आहेत. परंतु खऱ्या अर्थाने भारतीय राज्य घटना हाच देशाचा धर्मग्रंथ आहे. राज्य घटनेमुळेच देश सक्षम व एकात्मतेमध्ये बांधला गेला आहे. भारतीय राज्य घटना हक्क व विवेकावर उभी असून, ती कायद्याचे सार आहे, असे प्रतिपादन माजी जिल्हाधिकारी बी. जी. वाघ यांनी केले.लॅमरोड येथे एसव्हीकेटी महाविद्यालय व देवळाली कॅम्प भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान या विषयावर माजी जिल्हाधिकारी बी. जी. वाघ यांचे व्याख्यान झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जे. डी. सोनखासकर यांनी शरीरात जसा आत्मा महत्त्वाचा आहे तसेच भारतामध्ये संविधान हे आत्म्याचे प्रतीक आहे. त्यांनी न्याय, स्वातंत्र, सार्वभौम, बंधुत्व, सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वतंत्र व मूल्यांचे महत्त्व समजावून सांगितले.यावेळी गोदावरीचे भविष्य व आपले कर्तव्य या विषयावरील डॉक्युमेंटरी फिल्म बनविणारा माजी विद्यार्थी प्रवीण पाटील यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक जीवन गायकवाड यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. मंगला निकुंभ यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. सुनीता आडके व आभार विकास पोपटकार यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आदि उपस्थित होते. (वार्ताहर)