शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

जगभरात भाषांसाठी युगांताचा काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:03 IST

जगभरातील विविध देशांमध्ये सध्या भाषांसाठी युगांताचा काळ असल्याने भाषा मरत चालल्या असताना सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा मरणासन्नतेच्या दिशेने जात असून त्यामुळे लोकशाहीला बट्टा लागण्याची स्थिती जगभरातील विविध देशांमध्ये निर्माण झाल्याची खंत ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय भाषा तज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केली.

नाशिक : जगभरातील विविध देशांमध्ये सध्या भाषांसाठी युगांताचा काळ असल्याने भाषा मरत चालल्या असताना सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा मरणासन्नतेच्या दिशेने जात असून त्यामुळे लोकशाहीला बट्टा लागण्याची स्थिती जगभरातील विविध देशांमध्ये निर्माण झाल्याची खंत ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय भाषा तज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केली.  परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सावानातर्फे सुवर्णमहोत्सवी साहित्यिक मेळाव्यात ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत महामिने यांना डॉ. गणेश देवी यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी साहित्यिक मेळाव्याचे अध्यक्ष दत्ता पाटील कविसंमेलनाचे अध्यक्ष रेखा भांडारे यांच्यासह प्रा. विलास औरंगाबादकर, आमदार सीमा हिरे, महापालिका विरोधी पक्ष गटनेता अजय बोरस्ते आदी उपस्थित होते.  सावानातर्फे या वर्षापासून जीवन गौरव पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली असून, महामिने या पुरस्काराचे प्रथम मानकरी ठरले आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यास संबोधित करताना डॉ. गणेश देवी यांनी जगभरातील भाषांसाठी हा युगांताचा काळ असल्याचे सांगितले. या काळात विविध भाषांशी संबंधित सामाजिक आणि सांस्कृतिक परंपराही मरत चालल्या आहेत. या भाषा वाचविण्यासाठी २०१८ मध्ये भारतात आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलन होणार असून, या संमेलनात सहभागी होणाºया १३२ देशांमध्ये लोकशाहीच्या संकल्पना झपाट्याने बदलत चालल्या आहेत. त्यामुळे बदलत्या काळानुसार बदलने गरजेचे आहे असे ते म्हणाले.