शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

समतोल पत्रकारिता आवश्यक : ई. वायुनंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:54 IST

पत्रकारिता हे संवाद माध्यमाचे सर्वोत्कृष्ट साधन असून, पत्रकारांनी सत्य, अचूक , समतोल आणि शैलीची सभ्यता जपून पत्रकारिता करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी केले.

नाशिक : पत्रकारिता हे संवाद माध्यमाचे सर्वोत्कृष्ट साधन असून, पत्रकारांनी सत्य, अचूक , समतोल आणि शैलीची सभ्यता जपून पत्रकारिता करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी केले.  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, एच.पी.टी. आटर््स, आर.वाय.के. सायन्स कॉलेज अभ्यासकेंद्र जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या शिक्षणक्रम आयोजित ‘वृत्तगंगा’ व ‘ज्ञानगंगोत्री’ या अनियतकालिकांचे प्रकाशन व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.  या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, जेएमसीटी कॉलेजचे रौफ पटेल, प्रा. धनंजय माने, प्रा. हमीद शेख, ज्येष्ठ पत्रकार सुधीर कावळे आदी उपस्थित होते. ई. वायुनंदन यांनी सांगितले की, शिक्षणक्रमात पदव्युत्तर पदवी व पदवीची पुनर्रचनाही करण्यात येणार असल्याचे तसेच वडाळारोडवरील जेएमसीटी महाविद्यालयातही मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रास्ताविक केंद्र संयोजक प्रा. श्रीकांत सोनवणे यांनी केले.मार्गदर्शक व विजेत्यांचा सत्कारअभ्यासकेंद्राच्या मार्गदर्शक प्रा. डॉ. गीता यादव, दीपाली घाटोळ, सुवर्णपदक विजेत्या वैजयंती इगवे, देवयानी कुलथे, जयेश परमार, आझाद आव्हाड, किरण घुडगे, गणेश मेहरखान, पोपटराव देवरे, अनिल जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :universityविद्यापीठ