शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

समतोल पत्रकारिता आवश्यक : ई. वायुनंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:54 IST

पत्रकारिता हे संवाद माध्यमाचे सर्वोत्कृष्ट साधन असून, पत्रकारांनी सत्य, अचूक , समतोल आणि शैलीची सभ्यता जपून पत्रकारिता करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी केले.

नाशिक : पत्रकारिता हे संवाद माध्यमाचे सर्वोत्कृष्ट साधन असून, पत्रकारांनी सत्य, अचूक , समतोल आणि शैलीची सभ्यता जपून पत्रकारिता करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी केले.  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, एच.पी.टी. आटर््स, आर.वाय.के. सायन्स कॉलेज अभ्यासकेंद्र जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या शिक्षणक्रम आयोजित ‘वृत्तगंगा’ व ‘ज्ञानगंगोत्री’ या अनियतकालिकांचे प्रकाशन व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.  या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, जेएमसीटी कॉलेजचे रौफ पटेल, प्रा. धनंजय माने, प्रा. हमीद शेख, ज्येष्ठ पत्रकार सुधीर कावळे आदी उपस्थित होते. ई. वायुनंदन यांनी सांगितले की, शिक्षणक्रमात पदव्युत्तर पदवी व पदवीची पुनर्रचनाही करण्यात येणार असल्याचे तसेच वडाळारोडवरील जेएमसीटी महाविद्यालयातही मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रास्ताविक केंद्र संयोजक प्रा. श्रीकांत सोनवणे यांनी केले.मार्गदर्शक व विजेत्यांचा सत्कारअभ्यासकेंद्राच्या मार्गदर्शक प्रा. डॉ. गीता यादव, दीपाली घाटोळ, सुवर्णपदक विजेत्या वैजयंती इगवे, देवयानी कुलथे, जयेश परमार, आझाद आव्हाड, किरण घुडगे, गणेश मेहरखान, पोपटराव देवरे, अनिल जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :universityविद्यापीठ