शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ सरदार गुरदेवसिंगजी बिरदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:15 IST

शिक्षणावर त्यांचा गाढा विश्वास होता. त्यामुळे नाशकात शैक्षणिक हब (केजी ते पीजी) सुरू करण्याचे उराशी बाळगलेल्या बिरदी यांनी १९७८ ...

शिक्षणावर त्यांचा गाढा विश्वास होता. त्यामुळे नाशकात शैक्षणिक हब (केजी ते पीजी) सुरू करण्याचे उराशी बाळगलेल्या बिरदी यांनी १९७८ मध्ये तसा अध्याय सुरू केला तो गुरू गोबिंद सिंह फाऊंडेशनच्या स्वरूपात. प्रारंभी ९ संख्येने विद्यार्थी असलेल्या या संस्थेच्या परिघात आज तब्बल सात हजार विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. नाशिकच्या शीख बांधवांनी दान केलेल्या बारा एकर परिसरात विद्यार्थ्यांना युजी (डिग्री). डिप्लोमा आणि स्कूलिंगचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कार देण्यात आले आहेत. त्यात राष्ट्रपती पुरस्कार (१९८४ ) आणि वर्ल्ड एज्युकेशन काँग्रेसचा लाईफ टाईम अ‍ॅचिव्हमेंट अवॉर्ड फॉर एज्युकेशन (२०१८) यांचा समावेश आहे. गेल्या १३ मे रोजी प्रदीर्घ आजारादरम्यान हृदयविकाराने त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला.