शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

मुक्त विद्यापीठातील  कर्मचारी टाकणार बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 01:09 IST

आरोग्य विद्यापीठातील कर्मचारी आंदोलनापाठोपाठ आता यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्तविद्यापीठाच्या अधिकारी कर्मचाºयांच्या संघटनेने समस्यांबाबत उचल घेतली आहे. कर्मचाºयांची वैद्यकीय सुविधा, बदल्या तसेच चौकशीधीन असलेल्या अधिकाºयांकडील कार्यभार यावर टीका करतानाच संघटनेने विद्यापीठाने या मागण्यांची दखल न घेतल्यास पुढील आठवड्यापासून बहिष्कार टाकण्याचा निर्णय सोमवारी (दि.१२) झालेल्या महाराष्टÑ मुक्तविद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.

नाशिक : आरोग्य विद्यापीठातील कर्मचारी आंदोलनापाठोपाठ आता यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्तविद्यापीठाच्या अधिकारी कर्मचाºयांच्या संघटनेने समस्यांबाबत उचल घेतली आहे. कर्मचाºयांची वैद्यकीय सुविधा, बदल्या तसेच चौकशीधीन असलेल्या अधिकाºयांकडील कार्यभार यावर टीका करतानाच संघटनेने विद्यापीठाने या मागण्यांची दखल न घेतल्यास पुढील आठवड्यापासून बहिष्कार टाकण्याचा निर्णय सोमवारी (दि.१२) झालेल्या महाराष्टÑ मुक्तविद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. विद्यापीठ अधिकारी आणि कर्मचाºयांच्या प्रश्नांबाबत विद्यापीठाच्या पोर्चमध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी विविध निर्णय घेण्यात आले. विद्या-पीठातील ज्या प्राध्यापक, संचालक आणि कर्मचाºयांची चौकशी सुरू आहेत, त्यांच्याकडील कार्यभार तातडीने काढून घ्यावेत आणि चौकशी समितीचे अहवाल जाहीर करून त्यानुसार संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. विद्यापीठातील सर्व कर्मचाºयांच्या वेतनातून २०१० पासून कर्मचारी कल्याण निधी अंतर्गत ६० व ३० रुपये विनासंमती बेकायदेशीररीत्या कापले जात असून, ही कपात थांबवावी आणि विनासंमती कपात केलेली रक्कम व्याजासह परत करावी करावी, कर्मचाºयांच्या हितासाठी विद्यापीठ फंडा-तूनच खर्चाची तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली. विद्यापीठाने कॅशलेससाठी शहरातील एका रुग्णालयाची निवड करण्यात आली असून, ती अत्यंत चुकीची आहे. विद्यापीठाचे राज्यस्तरीय कार्यक्षेत्र असताना शहरातील एकाच रुग्णालयाशी करार करणे गैर असून, तो तातडीने रद्द करावा, देशातील प्रमुख शहरात चालेल अशा रुग्णालयांची निवड करावी त्याचप्रमाणे विद्यापीठाचे बदली धोरण अत्यंत सोयीचे असून, आकसापोटी बदल्या करण्यात येतात तर काहींवर मेहरनजर दाखवून त्याच त्या विभागात बदली केली जाते, त्यामुळे निश्चित धोरण ठरवावे, कोणत्याही विनाजाहिरात करण्यात येत असलेली भरती रद्द करावी, शासनाला तातडीने कर्मचारी आकृतिबंध सादर करून पदोन्नतीसह अन्य प्रक्रिया राबवाव्या, अशा मागण्यांचे निवेदन कुलसचिव दिनेश भोंडे यांना देण्यात आले.आडमुठी भूमिका : जागा देण्यास नकारविद्यापीठाचा एक कर्मचाºयाची मुंबईत बदली करण्यात आली होती. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या या कर्मचाºयाला नाशिकमध्ये बदली हवी असल्याने अर्ज केला होता, परंतु कर्करोग होऊनही त्याच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात आला नाही, अखेरीस त्याचा मृत्यू झाला. त्याविषयी बैठकीत तीव्र भावना करण्यात आला. विद्यापीठाच्या कर्मचाºयांना बैठकीसाठी जागा उपलब्ध न देण्यात आल्याने ही बैठक पोर्चमध्ये घेण्यात आली आणि प्रशासनाच्या भूमिकेविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

टॅग्स :universityविद्यापीठ